मी नुकतेच व्हॊटस ऍप वापरावयास सुरुवात केली. सुरवातीला फक्त individual मेसेज यायचे तेव्हा बरे वाटायचे नंतर बर्याच ग्रुप मधे इच्छा नसतानाही ऐड् झालो. पण या ग्रुप मधे गेल्यावर लक्षात येऊ लागल. की मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची
याला काऱण एक मेसेज जो गुढीपाडव्यानिमित्त् फिरतोय. या मेसेजनुसार एका ठरावीक जातीने हा सण संभाजी महाराजांच्या निधनांनंतर चालु केला.
इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल.
रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते.
भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ
- गीतेवरील विविध पुस्तकांवर आधारित
प्रथम सगळे श्लोक पाहूया:
भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ४६
|| यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके ||
|| तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: ||
भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ५६
|| दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ||
|| वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ||
अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे दोन लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे.
चूकभूल द्यावी घ्यावी! त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! - निमिष सोनार
* * * || लेख क्र १ || * * *
कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
"ए सोड ना रे आम्हाला त्या नव्या घरात...तू एवढी ३ मोठी घरे बांधली आहेस आणि तरी तू आम्हाला सोडत नाहीस तिथे" ती दोघेही एकदमच म्हणाली.
"काळजी वाटते तुमची. तुम्हाला माहिती आहे माझे तुमच्यावर किती प्रेम आहे...नाही राहू शकणार मी तुमच्याशिवाय.. तिकडे गेल्यावर तुम्ही मला विसरलात तर?" तो उत्तरला.
"अरे आम्ही तुझ्याच काळजाचा तर तुकडा आहोत कसे विसरू तुला?" ती म्हणाली. तिच्या बरोबरच्या त्याचेही तेच भाव. आता दोघांच्या हट्टासमोर याचे काय चालणार.
"अरे बाबांनो मी हि ३ घरे केवळ करमणूक म्हणून बांधली आहेत. पण तुम्ही खरेच जायला तयार आहात?"
प्रस्तुत लेखन कोणे एकेकाळी सोमरसाच्या अतिशुद्ध मुग्धतेत रातराणीच्या सुगंधासारखे अवचित अवतरलेले, फार किस पाडू नये.
"ज्ञानेश्वर माऊली" अवघ्या महाराष्ट्राला भावार्थदिपिकेच (ज्ञानेश्वरीचेच आणखी एक नाव) ज्ञान देणारे संत. वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी मुळातच विरक्त लग्नानंतर त्यांनी सन्यास घेतला व काशीला निघून गेले. ज्यावेळी विठ्ठलपंतांच्या गुरुंना ते विवाहित असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी विठ्ठलपंतांना परत घरी जाण्याचा आदेश दिला. विठ्ठलपंतांनी सुध्दा गुरुआदेशामुळे गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश केला.
आळवणी
तुजविण वाटे । असार संसार । व्यर्थ बडिवार । भोवताली ।।
तुज नाठविता । त्रासले हे मन । व्याकुळले प्राण । तुझ्याविना ।।
सुटू पाहे धीर । भाराभार चिंता । घाला अवचिता । पडिला का ।।
नव्हे अाराणूक । तुजविण देवा । धाव रे केशवा । लागवेगी ।।
धाव धाव अाता । वेगे हात देई । येई लवलाही । ह्रदंतरी ।।
सुखावेल जीव । रूप देखताच । अाळी करी साच । बालकाची ।।
प्रचि - ०१
विसावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, नवी पेठ येथील विलोभनीय मूर्ती
प्रचि - ०२
बांबू पासून बनवलेली गणेश मूर्ती
प्रचि - ०३