खालील कथा ही पुर्णपणे काल्पनिक असुन तिचा वास्तविक व्यक्ती, स्थळे, घटना ह्यांचयाशी काही संबंध नाही तसा आढळल्यास तो मात्र एक योगा योग समजावा
छद्मयुद्ध -१
एपीसोड १ :- रुटीन
स्थळ :- प्रोफ़ेसर्स रेसिडेंट क्वार्टर्स,खान रिसर्च लेबॉरेटोरी, कहुटा, पाकीस्तान
वेळ :- सकाळी ०८००
सचिन रमेश तेंडुलकर, बस नाम ही काफी है!

खूप भूक लागली तेंव्हा कागदं खाल्ली,
तहांनेणे जेंव्हा व्याकुळलो तेंव्हा रंग पियालो.
मोकळा श्वास जेंव्हा घेतला, फुफुसं भरली आकारांनी.
स्पेस हवाहोता तेंव्हा, तेंव्हा कुंपण घातली नियतीनी.
आणि स्पेस मिळाला तेंव्हा, तेंव्हा कुंपणच आपली वाटली.
to be or not to be च्या प्रश्नांत रोज ट्रेन पकडली,
गुलझार च्या कविता ऎकत ऎकत झोप ओढली.
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या एका जवानाच्या पोटात दीड किलोचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली असताना या हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी वापरलेली स्फोटके व शस्त्रसाठा ' मेड इन पाकिस्तान ' होता , अशी धक्कादायक बाब समोर आली आहे .
आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग. Google maps वापरून पक्का plan बनवला, आणि अखेरीस ९ नोव्हेंबरला आम्ही निघालो.
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे हरघडी लागत असतात. या सगळ्या ओळखपत्रांच्या बाबत प्रक्रिया आणि नियम यांचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे. प्रत्येकाने आपला अनुभव (प्रक्रियेसंदर्भाने) लिहावा.
कुणाला किती पैसे चारल्यास किती लवकर काम होईल इत्यादी गोष्टींची चर्चा न केल्यास बरे.
अश्या प्रकारचा धागा असेल तर प्लीज हा उडवावा.
सरकारी कागदपत्रे असा वेगळा ग्रुप सुरू करून भारतीय आणि वेगवेगळ्या देशांतर्गत लागणारी सर्वप्रकारची सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे यासाठी वेगवेगळे धागे केल्यास सापडायला अजून सोपे पडेल.
येणार्या काळाची नांदी !!
ईजराईलच्या दूतावासाच्या कारवर बॉम्ब हल्ला, एकाच दिवशी जगात दोन ठिकाणी :- एक दिल्ली व दुसर
जॉर्जिया देशात.
ईराण व ईझराईल माधिल भांडणाचे पडसाद भारताच्या अंगणातच का ?
जागतीक राजकारणात भारताची प्रतिमा ईतकी खालावली आहे की , मी पुर्वी लिहील्या प्रमाणे आता
जगात कोठेही अशांती असेल तर ते आपला राग व्यक्त करायला भारतच जागा शोधतील.
भारता ने आपली प्रतिमा बदलावी का ? आणि कशी बदलावी ?