मंगळगड / कांगोरी : अनवट वाटेचे आम्ही वाटकरू - एक अनुभव
किती दिवसापासून हा ट्रेक करू करू म्हणत म्हणत तसाच राहिला .मागे एकदा ग्रंथालयात गेलो असता (नेहमीच जात असतो म्हणा ) .
कांगोरी किल्ल्याबद्दल एका मासिकात लेख आला होता . तो वाचला नि मनात कांगोरी किल्ल्याबद्दल त्याच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल ओढ निर्माण झाली नि तिथे जाण्याच्या उत्सुक्तेलां पंख फुटले. नि
ना ना म्हणता म्हणता तिथे जाण्याचा तो दिवस उजाडला हि . दिनांक २४.११.२०१२ शनिवार
नमस्कार मंडळी,
पुढच्या वर्षी साधारणतः मार्च एप्रिल मधे आई आणि वृद्ध काकुला काशीयात्रेला नेण्याचा विचार आहे. काशीबरोबरच प्रयाग आणि मिर्झापुरजवळील 'विंध्यवासिनी'देवीचं ही दर्शन करुन घ्यावे हा विचार मनात घोळतोय.
कुणी जाउन आले असल्यास, कृपया मार्गदर्शन करावे.
*काशीविश्वेश्वर आणि कालभैरव यांच्या दर्शनाव्यतिरिक्त अजुन कोणकोणती महत्वाची मंदीरं आहेत?
*धार्मिक पुजाविधी काय काय आणि कुठल्या (घाटांवर वै.)करावेत? त्यांचा जनरली रेट काय असतो?
'हुसेन सागर' तलावाच्या भवताली वसलेले, आंध्र प्रदेशची राजधानी असलेले शहर 'हैद्राबाद'.
प्रचि १
प्रचि २
महम्मद कुली कुतूब शहाने १५९१ मधे शहराच्या मध्यभागी साधारण ५० मि. उंचीची 'चारमिनार' इमारत उभी केली.
प्रचि ३
दोन वर्षापूर्वी मुलांनी पासपोर्ट काढून घ्या म्हणून आमच्यामागे लकडा लावला होता तेव्हा मला '''हा नसता खटाटोप कशाला ?' असेच वाटले होते. तरीही त्यांचा आग्रह म्हणून काढून ठेवले होते.
दोन तीन महिने लागले ते मिळायला. आम्हाला गरज नव्हती म्हणून त्या उशिराचे काही वाटले नाही. मिळाल्यानंतर सुरक्षित स्थळी ठेवून विसरून ही गेलो.
अधून मधून ' केलाच आहे इतका खटाटोप तर एकदा तरी परदेशाची
वारी घडावी' असा विचार डोकावून जात असे, पण तो तेवढ्यापुरताच!
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
पावसाळ्यातील आहूपे घाटाचा ट्रेक झाल्यानंतर मोठ्ठा ब्रेक होता.. गणेशोत्सव, नवरात्री झाली.. नि आम्हाला वेध लागले पुढच्या ट्रेकचे.. खरे तर ऑक्टोबर हिट मध्ये ट्रेक करण्यासाठी नाक मुरडतोच.. पण संध्याकाळची थंड हवा जाणवू लागली नि साहाजिकच गडावरची रात्र आठवू लागली.. ही ओढ वाढत असतानाच विन्याने 'हरिश्चंद्रगड नाळीच्या वाटेने' या ट्रेकचा नारा सुरु केला.. नि मागे- पुढे करता करता दिवस ठरला.. २७-२८ ऑक्टोबर.. नेहमीच्या येणार्या मायबोलीकरांना कळवले.. सगळे राजी झाले..