पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत
शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)
महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत
शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)
महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,...
माझ्या समस्त
मावळ्यांनो,महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||धृ||
आज तिनशे वर्ष होऊन गेले
हा महाराष्ट्र तुमच्याकडे सोपवला आहे
पण या महाराष्ट्रात आज
रासवांचा बाजार फोफावला आहे
म्हणूनच तर तुम्हाला आज,हा सांगावा धाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||१||
काय,चाललंय काय या महाराष्ट्रात
सर्वत्र अनागोंदी कारभार चाललाय
जणू गतानुगतिक आले संपुष्टात
अन् अराजकतेचाच दरबार भरलाय
प्रत्येकजण आप-
आपल्या परीनं,या महाराष्ट्राला ओरबाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :
अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा ????
जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥
ह्मणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥
तुका ह्मणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥३॥अभंगगाथा ७५२||
आपल्याला जर कोणी "देव" कुठे असतो असे विचारले तर तो कुठेतरी दूर आकाशात वा देवळात असतो असे काहीबाही आपण सांगतो. कोणी एखादा जास्त हुशार असला तर "देव" आपल्या अंतःकरणातच असतो असेही सांगेल खरे पण ती सगळी केवळ ऐकीव माहितीच. (अनुभवाच्या नावाने शून्यच.. )
थोडक्यात आपल्याबाबतीत देव म्हणजे काहीतरी अगम्य अशी गोष्ट.
"आदित्य..., ऐ आदित्य, आदित्या....."
"काय आहे ग" laptop वरून लक्ष न हटवता आदित्य बोलला.
नेहा खूप आनंदात स्व:त बनवलेला एक नवा पदाथ घऊन आली होती. आदित्यला प्रेमाने भरवण्यासाठी. पण आदित्यच नीट लक्षच नव्हता. नेहा हिरमुसली.
आदित्य एक software engineer होता. नामांकित कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्या वर काम करत असलेला. आदित्य नेहा ला वेळ च देऊ शकत नव्हता. घरी सुद्धा तो ऑफिस ची काम करत बसलेला असायचा. नेहाशी त्याच एक वर्षापूवी लग्न झाल होत. पण आजून हि ते दोघे एकमेकांना अपरिचितच होते आणि औपचारिक बोलायचे. आदित्य दिवसभर स्व:ताच्या कामा मध्ये व्यस्त असायचा.
कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
एक वेल नाजुकशी..
एक वेल नाजुकशी
झुले दारा-उंबर्यात
येता झुळुक वार्याची
कशी डोलते तालात
वेल झुरते सुकते
सल कळेना कुणास
पान झडुनिया सारे
उरे फांदोर्यांच्या सोस
स्पर्श होता अनामिक
वेल थरारे आतून
रस जीवनाचा पुन्हा
वाहे अंगाअंगातून
कोंब इवलेसे उभे
तेज मावेना दिठीत
वेल आंदोळत स्वैर
शुभ्र फुले ओंजळीत
वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
------------------------------
दिलीप पुरुषोत्तम चित्रे-कवीचं गद्यलेखन
नुकताच मराठी भाषा दिन होऊन गेला.. एका कवीच्या- कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाला हा मान प्राप्त झाला आहे. मला मात्र या दिवशी मराठी भाषा , तिची सद्यकालीन गती,तिच्या पुनरुत्थानाचा ध्यास या विचारांनी सतत तळमळणाऱ्या दुसऱ्याच एका कवीची खूप खूप आठवण आली. स्वत:चं जगणं आणि लिहिणं एका परीक्षानळीत घालून तपासणाऱ्या या कवीच्या कविता नाही, पण भाषा आणि अस्तित्वविषयक चिंतनाने भारलेल्या गद्य-ललितलेखनाची आठवण सर्वांसोबत जागवावीशी वाटली.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे.
मराठी दिनानिमित्त काहीतरी उपक्रम राबवावा असं मला आठवडाभर वाटत होतं.
मग मी ठरवलं.
... आसपासची माणसं वाचायची. त्या गर्दीतला मराठी माणूस ओळखायचा!
यासाठी मुंबईची उपनगरी गाडी हे साधन ठरवलं. मुंबईकडे जाताना आणि परतीच्या प्रवासात, शेजारी बसलेल्या, समोरच्या बाकड्यावरच्या, आणि उभ्या गर्दीतल्या माणसांचे चेहरे, देहबोली न्याहाळायची, आणि तो माणूस कोणत्या प्रांतातला, कोणता भाषिक असेल, त्याचे तर्क करत त्यातून मराठी माणसं चाळून निवडायची...
शंभरातले ऐशी अंदाज अचूक आले! एवढ्या गर्दीतही, मराठी माणूस वेगळा ओळखता येतो.
मी आतापर्यंत लंडन, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, गणपतीपुळे, कोल्हापूर, अजिंठा, कार्ला, मुंबई एवढी ठिकाणे फक्त बघितली आहेत.
ही चर्चा प्रवास वर्णन आणि संबंधित पुस्तके, मासिके, चॅनेल्स यासंदर्भात आहे. यापूर्वी मी प्रवास वर्णने कधी वाचली नव्हती.पण नुकतीच मीना प्रभूंची दक्षिणरंग (दक्षिण अमेरिकेवर आधारित) आणि मेक्सिको पर्व ही लायब्ररीतली पुस्तके हाती लागली आणि मला प्रवासवर्णन वाचनाची आवड निर्माण झाली. मीना प्रभूंच्या इतर देशांवरील आणि इतर अनेक लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मी शोधून विकत घेतली आणि जसा वेळ मिळाला तसा वाचायला लागलो.
उदा: दक्षिणायन - रणजित मिरजे (दक्षिण अमेरिकेवर आधारित),