कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.
हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.
हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.
आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.
काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.
ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.
दुसर्या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.
आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.
यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?
गोवंश हत्या विरोधी कायदे हे
गोवंश हत्या विरोधी कायदे हे गोवंशा विषयी असलेल्या प्रेमातून नव्हे तर मुस्लीमांना हॅरॅस करायचे आणखी एक साधन म्हणून आणले जातात हे एव्हाना स्पष्ट आहे.
पर्याय १ : हिंदुंना पोटभर पंचपक्क्वानांचे जेवण मिळेल व मुस्लिमांना जेमतेम पोट भरेल असे बेचव भोजन मिळेल.
पर्याय २ : हिंदुंना अर्धपोटी रहावे लागेल पण मुस्लीमांना उपाशी ठेवून तुरुंगात डांबण्यात येइल.
हिंदुत्ववादी दुसरा पर्याय निवडतात. मग ते उत्तर प्रदेशातले जेमतेम साक्षर, चरबट दाढी वाढलेले, गळ्यात भगवे उपरणे घालून जोडप्यांना हॅरॅस करणरे incels असोत वा उच्चाविद्याविभूषित, फाड फाड इंग्लिश बोलणारे तथाकथित इंटेलेक्च्युअल्स असोत.
चरबट दाढी वाढलेले, गळ्यात
चरबट दाढी वाढलेले, गळ्यात भगवे उपरणे घालून जोडप्यांना हॅरॅस करणरे incels >
ते तर संस्कृती राक्षस आहेत हो
ते तर संस्कृती राक्षस आहेत हो
गोवंश हत्या विरोधी कायदे हे
गोवंश हत्या विरोधी कायदे हे गोवंशा विषयी असलेल्या प्रेमातून नव्हे तर मुस्लीमांना हॅरॅस करायचे आणखी एक साधन म्हणून आणले जातात हे एव्हाना स्पष्ट आहे.
पर्याय १ : हिंदुंना पोटभर पंचपक्क्वानांचे जेवण मिळेल व मुस्लिमांना जेमतेम पोट भरेल असे बेचव भोजन मिळेल.
--
किती विकॄत आहे हा माणूस.
म्हणजे गायीचे मांस हिरव्या जिहादींनी खाल्ले तरच त्यांच्या तोडांला टेस्ट व त्यांचे पोट भरते ?
तुम्ही डुक्कर खावा...
तुम्ही डुक्कर खावा... इतरांच्या तोंडात काय पडावे हे ठरवण्याचे तुमचे काम नाही..!!
भक्तांडाना 1857 चा थरार
भक्तांडाना 1857 चा थरार अनुभवास येणार
काही वेकसिंन मध्ये प्राण्यांचे अंश असल्याने धार्मिक संघटना विरोध करणार आहेत म्हणे
आता ह्यांच्यासाठी आंब्याला सुई टोचून वेकसिन बनवायचे की काय
----
नवी दिल्ली | मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे.
कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही, असं स्वामी चक्रपाणि म्हणालेत.
https://www.thodkyaat.com/strange-claim-made-by-hindu-mahasabha-leader-r...
तुम्ही डुक्कर खावा...
तुम्ही डुक्कर खावा... इतरांच्या तोंडात काय पडावे हे ठरवण्याचे तुमचे काम नाही..!! >>>>>>
मांसाहार करणाऱ्यांना कसले आलंय ऑप्शन !
मग इतरांच्या तोंडात गाय चे मटण च का ? डुक्कर का नाही ?
त्यांनी डुक्कर पण खावा !
शेवटी मटण खाण्याशीच संबंध आहे ना ?
किती विकॄत आहे हा माणूस.>>>>>
किती विकॄत आहे हा माणूस.>>>>>>>>
सहस्त्रबुध्दे नावे आय डी घेतल्याने अक्कल येईल का ?
त्यातलाच प्रकार आहे तो !
गाय खावी की इतर काही हा
गाय खावी की डुक्कर हा ज्याचा त्याचा प्रश्न.. आपण आपलं वरण(गोडं बरंका..! ) भात +तूप्+लिंबू खाऊन पोट भरलेलं उत्तम..!
कुणीतरी किरकेटवाल्यानी बीफ
कुणीतरी किरकेटवाल्यानी बीफ खाल्ल्याने कायतरी झाले म्हणे
"बायो बबल"चे नियम मोडून भारतीय क्रिकेटपटूंनी स्वतःच्या पायावर कुर्हाड मारली. दहा दिवस क्रिकेट खेळता येणार नाही. रोहित शर्मासह पाच खेळाडू गोमांस व वराहमांस खातांना आढळले. एक कदम हिंदूराष्ट्र की ओर.
काय झाले म्हणे नेमके ?
त्यांच्यात सिराज आणि शमी
त्यांच्यात सिराज आणि शमी नव्हता का ?
बीफ निर्यातीत 5 वर्षात तिसरा
बीफ निर्यातीत 5 वर्षात तिसरा नंबर मारल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन
ती गाय नव्हती , म्हैस होती , असे म्हणत आता लोक येतीलच
<त्यांच्यात सिराज आणि शमी
<त्यांच्यात सिराज आणि शमी नव्हता का ?>
हे दोघे असते तर त्यांचं मॉब लिंचिंग केलं असतं. बरोबर?
(No subject)
(No subject)
(No subject)
हे दोघे असते तर त्यांचं मॉब
हे दोघे असते तर त्यांचं मॉब लिंचिंग केलं असतं. बरोबर? >
:फीदी:
गोमांसाची चटक लागली की लोक
गोमांसाची चटक लागली की लोक बायको मुलीसकट न्यू यिअरला गोव्यात जातात म्हणे
तिला खाऊ द्या
( आणि व्हॅटसपवर भक्ताडे उधळत असतात , हा आपला सण नाही , गुढी पाडवा आपला म्हणे , तू कडुलिंब अन साखरेची माळ खा)
(No subject)
गुढीपाडवा नवीन वर्ष म्हणे...!
छ. संभाजी महाराज वारले म्हणुन अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीकडुन भोळ्या-भाबड्या जनतेला फशी पाडुन सुरु केलेला आनोंदोत्सव आहे हा..!!
शिवाजी महाराजांच्या काळात बरे कधी गुढीपाडवा साजरा झाला नाही.. छ. संभाजी महाराज निवर्तल्यानंतरच कसा सुरु झाला हा सण..??
https://laiibhaari.com/truth
https://laiibhaari.com/truth-behind-chatrapati-shivaji-maharaj-and-gudi-...
https://raigad.wordpress.com/2016/04/07/sambhaji-raje-gudhipadwa/
http://shivjagar.blogspot.com/2013/04/blog-post_11.html >>>>>> या विद्वान ब्रिगेड्यांना कितीही पुरावे द्या, तरी हे छाती बडवणारच.
@रश्मी,
@रश्मी,
या 'पिसाळ'लेल्या ब्रिगेडी पिलावळी बरोबर कश्याला वाद घालताय. या विकृत ब्रिगेडी पिलावळींना तुम्ही किती ही पुरावे द्या, ते पुरावे हे विकॄत मानसिक रोगी कधी ही मान्य करणार नाहीत.
आले मोठे पुरावे द्यायला..
आले मोठे पुरावे द्यायला.. स्वतःच्याच अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीचे ब्लॉग्ज घेऊन वकीली करायला..!
त्याच ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रिया वाचा म्हणजे काय लायकी आहे पिलावळीची ते कळेल.. एका ब्लॉगवाल्याने तर एकेक प्रतिक्रिया डेलीट केली..
मढ्याच्या टाळुवरील लोणी ओरपणारी पिलावळ आधीपासुनच लेखणीबहाद्दर. परंतु काही उपयोग नाही आता.. त्यांच्या लेखा खालीच वाभाडे काढले जातात..!
आपल्याच छत्रपतींना मारण्यासाठी जंग जंग एक केलेल्या अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीच्या मनाला बोच लागली होती की आपण आपल्या राजाला कपट कारस्थानाने शत्रुच्या हातुन मारलं.. ती बोच शमावी म्हणुन कडुनिंबाची पाने खाऊन पापक्षालन करण्याची प्रथा पाडली. असे नसते तर नवीन वर्षाची सुरुवात कोण दीडशहाणा कडु तोंडाने करेल..???
हिंदु धर्माचे नवीन वर्ष काय गुढी पाडव्याला येते..? आणि हिंदु धर्मातच काय इतर धर्मियांत तरी तोंड कडु करुन कोण नवीन वर्षांच स्वागत करतात..?
खरयं सुमीत. पुरावे अश्यासाठी
खरयं सुमीत. पुरावे अश्यासाठी दिले की यांचे अडेलतट्टु पाठीराखे लिंक सम्राट पुरावे मागतात ना, म्हणून दिले. पुरावे दिले की यांची तोंडे महिनाभर दिसत नाहीत.
आणी हे मानसीक विकृत आहे हे
आणी हे मानसीक विकृत आहे हे यांच्या संस्कारावरुन कळतेच.
विकृती तर अनाजी पंतुकड्याच्या
विकृती तर अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीच्या नसा-नसात भिनली आहे... घटकंचुकीच्या संस्कारात वाढलेले आहेत ते वंशपरंपरेने..! त्यांची विकृतीसंपृक्त संस्कृती अशी एका झटक्यात निघणारी नाही... थोडे थोडे फटके रोज बसले की येतील सरळ..!
भारत सरकार तर्फे "गोधन" या
भारत सरकार तर्फे "गोधन" या विषयावर एक ऑन लाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. पास झालेल्यांना प्रशस्तीपत्र दिले जईल.
त्या परिक्षेचा सिलॅबस वाचला तर इथे असलेल्या सर्व MBBS MS MD लोकांना आपण साताठ वर्षे वाया घातली याचे वैषम्य वाटेल.
सर्व रोगांचा इलाज पंचगव्यातच आहे.
मी तर आमच्या घरी पार्टीला येणार्यांना मेनु फक्त पंचगव्य देणार !
पण गाय पाळायची कुणी ?
पण गाय पाळायची कुणी ?
देशद्रोही शेतकऱयांनी का ?
( आणि हे फक्त दूध घेणार ?)
(No subject)
<त्यांच्यात सिराज आणि शमी
<त्यांच्यात सिराज आणि शमी नव्हता का ?>
वटवृक्ष यांच्या या प्रतिसादावरून स्वच्छ दिसतंय की भाजपवाल्यांना गाईशी काही देणंघेणं नाही. त्यांनी चालवलेल्या अनेक गोशालांमध्ये गाई तडफडून मरत असतात.
उद्देश फक्त मुसलमानांना त्रास देणं, त्यांचे व्यवसाय बंद पाडून पोटावर मारणं आणि बीफ खा ल्ल्याच्या संशयावरून पाठीवर मारणं यासाठी एक निम्मित्त हवं. म्हणून बीफबंदी.
उद्या यांनी भारतातल्या सगळ्या मुस्लिमांना बाहेर काढलं किंवा मारून टाकलं की मिटक्या मारत बीफ खायला लागतील.
Pages