Submitted by जयदीप. on 8 April, 2014 - 13:33
प्रश्न सुटतात.....
कधी उत्तरे मिळून, कधी उत्तरे न मिळताच
वादळे शमतात...
कधी माझ्यापर्यंत येऊन, कधी माझ्याकडे पोचायच्या आत
दुरावलेली नाती....
कधी जवळ येतात......कधी जवळ घेतात
बरंच काही होतं .............
मी मौन पाळतो तेव्हा!
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला शेवट बाकी कविता ठीक
चांगला शेवट बाकी कविता ठीक
व्वा !
व्वा !
खूप खूप आभार दोघांचे!
खूप खूप आभार दोघांचे!