Submitted by vrishali gotkhi... on 25 June, 2013 - 10:46
मन ..का असते बर ..कधी कधी अस्वस्थ ?
सदा ..वेडे वाकडे विचार ..
कधी बसतच नाही स्वस्थ ..
खूप खूप "खुषी".वाटत असते ..
पण डोळ्यातून मात्र आसवांची" बरसात" असते ..!
आनंदाचे आणी आसवांचे नाते कळतच. नसते ..!
छोट्या ..छोट्या गोष्टीत "नाराजी ".असते
पण ..आजू बाजू ला कोणालाच दाखवायची नसते .
अशा वेळी मात्र.अकारण हसू येत असते ..
आयुष्यातले .".हळवे क्षण" आठवत असतात ..वारेमाप
पण निसटून गेले हातातून ..म्हणून
डोळेच भरून येत असतात ..आपोआप !!
.............................वृषाली ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा