Submitted by बिपिनसांगळे on 18 September, 2021 - 03:31
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
तो दरवाजा मनाचा ? ...
फिरंगोजी नरसाळा ! आपल्याला ते वडलांच्या जागी . चाकणच्या संग्रामदुर्गाचा किल्लेदार . वय झालेलं असताना शाहिस्तेखानाला त्या किल्ल्यासाठी दोन महिने झुंजवणारा शूरवीर .
त्यांनी संभाजीराजांना किल्ल्यात प्रवेश दिला ? … आपण त्यांना स्वराज्यातून बेदखल केल्यानंतरही ? याला एकच शिक्षा ! - तोफेच्या तोंडी . पहाटे .
अन पहाट झाली .
नाही ! हे होणे नाही . रात्रभर तळमळलेलो आम्ही महालातून बाहेर आलो . पळत सुटलो. टकमक टोकाच्या दिशेंने .
‘थांबा थांबा !’ ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त..!
मस्त..!
इतिहासाची छान जोड दिलीत कथेला..!
रुपालीजी धन्यवाद
रुपालीजी धन्यवाद
छान, आवडली कथा
छान, आवडली कथा
स्तुत्यच आहे पण कळली नाही.
स्तुत्यच आहे पण कळली नाही. वाचन कमी
मंडळी आभारी आहे मी साऱ्यांचा
मंडळी आभारी आहे मी साऱ्यांचा
मस्तच बिपिनजी !
मस्तच बिपिनजी !
छान
छान
मंडळी
मंडळी
आभारी आहे
पार्श्वभूमी माहिती नसेल तर बहुतेक कथा उलगडण्यास अवघड गेली असेल .
लिहीन केव्हातरी