Submitted by atmaramvitekar@... on 21 March, 2020 - 08:31
धर्माला दोष देऊ नकोस मित्रा
नसेल मिळाली मनासारखी बायको
तर बनू नकोस तू सायको
नसेल पैसा पुरवाया चोचले
नशीब तूझे एकदम फुटले
त्यासाठी नको धरुस वेठीला
धर्म आणि त्या देवाला
धर्म सांगे कराया सत्कर्म
ठावे ना तूला धर्माचं मर्म
वंचना होता इंद्रियसुखाची
झाली तूझी मोठी गोची
विसरलास कर्तव्य अन् त्याग
मनात तूझ्या पेटली आग
सरला विवेक बुद्धी फिरली
धर्म देवाची महती न कळली
धावतोस मृगजळामागे
अमृताला टाकून मागे
जायचं तिकडे खुशाल जा
हवी तूजला ती कर मजा
पण धर्माला दोष देऊ नकोस
मित्रा देवाला दोष देऊ नकोस
दैवाला दोष देऊ नकोस मित्रा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तू कर्तव्य अन त्याग कर,
तू कर्तव्य अन त्याग कर,
तुला कुणी अडवले आहे ?
कर्तव्य पार पाडतो आहे.
कर्तव्य पार पाडतो आहे.
एका कवीचं कर्तव्य कविता रचणं
एका कवीचं कर्तव्य कविता रचणं हे असतं. त्यासाठी वेळेचा त्याग करावा लागतो.
अब्यास करा
अब्यास करा
https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_India
तू कोण सांगणार टिकोजीराव
तू कोण सांगणार टिकोजीराव अब्यास करा म्हणून.
पुस्तक वाच अब्यास कर
पुस्तक वाच
अब्यास कर
तू तूझी का घालायलास. मला
तू तूझी का घालायलास. मला कळतंय मी काय वाचावे आणि कशाचा अभ्यास करावा ते.
गांडूपणा करायची खोड मोडणार मी
गांडूपणा करायची खोड मोडणार मी तूझी बघ.
पुस्तक वाच अब्यास कर
पुस्तक वाच
अब्यास कर
तूझी आई तूला हैच सांगत आली.
तूझी आई तूला हैच सांगत आली. पुसतकाबाहेरचे जग तूला ठाउक नाही.
फेसबुक वर जितेंद्र राऊत चा
फेसबुक वर जितेंद्र राऊत चा व्हिडिओ पाहून ठेव.
यवढा का पेटायलास आत्माराम?
यवढा का पेटायलास आत्माराम? इग्नोर हाण.
छान
छान
विषयातले सुख परावलंबी,
विषयातले सुख परावलंबी, विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्या पासून कधीतरी जाणार; निदान आपल्याला तरी एक दिवस त्यांच्यापासून दूर जावे लागणार. दूसरी गोष्ट म्हणजे,विषयाचे सुख इंद्रयाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते, आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते.
...... श्रीमहाराज