जीवन गाणे गातच रहावे

Submitted by संगीता थूल. on 19 August, 2018 - 05:50

हदयस्पर्श
जीवन गाणे गातच रहावे

जीवन गाणे गातच रहाचे
आले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवन गाणे गातच रहावे.
सात सुरांचा हा मेळ व्यापून उरला विश्वला
इदशी हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या खासामथ्नी आकारा यावे
जीवन गाणे गातच रहावे
मातीमधूनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या मितीला हितगुज सांगावे
जीवन गाणे गातच रहावे......
चितमणाबाई हिर्मुसली गाल फुगवूनी का बसली
सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली
सलो उसकी खुदकल हसली पापे किती घ्यावे.
जीवन गाणे गातच रहावे......
मनाला सकारात्मक उर्जा देणारे आपली माणसं या चित्रपटातील
हे सुंदर जीनगने संगीतकार राम लक्ष्मण यांच्या स्वरसाजात दमदार
आवाजाचे गायक महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या दमदार
जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू आणि बाल भूमिकेतील पल्लवी जोशी या
गुण अभिनेत्रीवर चित्रीत झालेले आहे. चित्रपटातील कथेच्या
ओद्यानुसार पुढे मोठी झालेली ही मुलगी एका लहानशा समारंभात
हेच गीत पुन्हा गाते.
जीवन गाणे गातच रहावे असा सुंदर संदेश देणारे हे गीत जणू
आपल्याला जाणिव करून देत आहे की, तुम्ही गात रहा. कुठेही
थाबू नका. जीवनाच्या या प्रदीर्घ प्रवासात किती ही थांबे (व्यत्यय)
आले तरी गात लागतीलच
रहा. खुठे तरी तुमचे सूर हे सुर झापडेपर्यंत
गात रहा. आलाप ताना घेत रहा. नित्याच्या सरावाने आज बेताळ
असलेले गाने उद्या तालबद्ध असेल अशा आत्मविश्वास मनात
ठेवून गात रहा.
प्रस्तुत गीताचा प्रारंभच मुळी उत्साह वर्धक आहे.गीतकार
लिहितात. झाले गेले विसरुन जावे. .... जे झाले तो भूतकाळ
होता. ते विसरून आजचा दिवस नव्याने सुरु करा. वर्तमानात येऊन
भविष्याचा वेध घ्या. तुमची पावलं नविन दिशेने वळवा. रस्ता
निश्चितपणे सापडेल.
मानवी जन्म हा चालत राहण्यासाठीच आहेपडणे - धडप
उणे हा निसर्ग नियमच आहेज्याने आपल्याला जन्म दिला तो
आपल्याला पडू देणार नाही. आपल्या जीवनाच्या पतंगाची दोरी
त्यांच्या हातात आहे. ही दोरी कधी तो तंग करतो, कधी सेल करतो.
आपल्या जीवनाचा सुत्रधार असलेला तो या लपाछपीच्या खेळात
सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतो. सावरत असतो. म्हणून चालत
रहा. अगदी एकटे असाल तरी सुद्धा निर्भयपणे चालत रहा.
आपल्याला मिळालेले हे जीवन व सुंदर आहेहे अधिक
हिवळ कधी वाळवंटखबखरे तर कधी ट्या खोर्याती
असतीलतेव्हा हिरवीतुन चालतांना जो आनंद, तोच आनंद
वटातून चालताबाट अनुभवता आला पाहिजे. केवळ बस्न
काटेरी कुपणातून जाण्याची मानसिकता असावी लागते.
कारण आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपले वाटचाल करून जाते
असे नाही, तर कधी कधी की आपल्याला काहीतरी देउनही जाते
जीवन कसं जगायचं हे ही शिकस्त जाते. जीवनाचा अर्थ मेला
भरलेला आहेसर्व समाधान मानावे की, अर्धा रिकाभा आहे
म्हणून दुख को बहावे याचीही जाणिव होते
ष्य हे एक गीत आहेप्रस्तुत गोतात त्याला
जीवनगाने म्हटलेले आहे. म्हणून असेही म्हणता येईल की, आयुष्य
हे संगीत शिकण्यासारखे आहेसंगीत शिकताना सरांची ओळख
करून घ्यावी लागते. त्याचे नियम माहित करून घ्यावे लागतात.
तसेच आयुष्याच्या सुरुवातीला जगण्याचे नियम, व्यवहार, रिती
रिवाज संकेत के सर्वांची माहिती करून घ्यावी लागते. मग आयुष्याचा
सुर सापडायला वेळ लागत नाही. या
संगीत या दोन वेगवेगळ्या गोष्टी असूनही एकमेकांना खूप जवळच्या
आहेत. म्हणूनच जीवनगाणे किंवा जीवनसंगीत या जोड शब्दाची
निर्मिती झाली असावी.
शब्दरच एक मधुर नाही म्हणजे गीत संगीत, आणि ते मानवी
जीवनाशी निगडीत म्हणून जीवनसंगीत संगीतात ताल सांभाळावा
लागतो, जीवनात तोल सांभाळावा लागतो. संगीतात शब्दसरांची
गुफा, जीवनात सुखदुःखाची गुंफण, जीवनात हार्मोनियमसारख्या
सुखोच्या पट्ट्या पांढर्या आणि दःखाच्या पट्ट्या काळापण
गम्मत अशी की, दोन्ही एकत्र वाजविल्याशिवाय सुरेल जीवन
संगीत निर्माण होत नाही. संगीताशिवाय जीवन निरस. म्हणजे ओघानेच
जिथे संगीत तिथे आनंदीआनंद आयुष्यातील व हलके करणारे
किंबहना दु:ख विसरायला लावणारे संगीत आपल्याला नवचैतन्य
देते, संतरणी मनमोहक असलेले
इंद्रधनुष्यासारखे संगीताचे सात
अर अवघ्या विधास व्यापलेले आहे. म्हणण्यापेक्षा या सप्तसुरांनी
साच्या विधाला वेड लावलेले आहेअसे भावमधुर सर ऐकतांना
कधी हदय भरुन येतं, तर कधी तन डोलायला लागते
मन , आणि
प्रसंगी कधी नेत्रही औलावतात, सबा फुगवाही र करतात
प्रस्तुत गीताच्या शेवटी असलेली युगलेली चिमणाबाई तिच्या बाबांनी
पापे किती घ्यावे म्हमतातच एकदम खलुन गेली. बाबासाहेब ती
आनंदाने नाचू गाऊ लागली. शब्दसूरांचीच ही सर्व किमया. गाणे
आपल्याला जगणे शिकवितं हेच खरे.
वाचकहो’ असे हे आपले जीवनगाणे निसर्गाच्या सर्व रसात
(कङ, गोड, आंबट, तुरटतिखट) भिजलेले. प्रत्येकाच्या आयुष्यात
काही ना काही उणिवा असतातच. कुणाचे आयुष्य परिपूर्ण नसते.
अशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग शोधत पुढे पुढे चालणे यालाच
जीवन ऐसे नांव म्हणूनच आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगावे
एवढेच.
वाचकहो।...... किती दिवसाचे आयुष्य असते?
उद्या
मग, जगावे हे हसून ... कारण.
उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसते...

एवयाचसाठी की
आपला सूर कसाही असो
इथे सर्वांनाच गाणे आहे.

O प्रा.संगीता भारत धूल
से.नि.संस्कृत विभाग प्रमुख
अमरावती. ९४२२९५७१७१

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेखनात अनेक टायपो आहेत, परिच्छेद दिलेले नाहीत,
तरी भावना आणि कळकळ पोचली.
आपले जीवनगाणे गात रहा!