Submitted by Nikhil. on 13 September, 2017 - 10:01
नशिबाच काय घेऊन बसलात हो
ते कधी साथ देत तर कधी नाही
मनगटात ताकद हवी खर तर
नाहितर् राजयोग पण कामाचा नाही
परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो
कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो
कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता
नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता
हिच सवय मग अंगवळणी पडत जाते
अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते
थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही
प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी?
आता आळस झटका आणि लागा कामाला
आयतं बसुन कधी मिळतय का कुणाला
परिश्रम केल्याशिवाय यश मिळायच नाही
नशिब अस सहजासहजी बदलायच नाही.
-निखिल १३-०९-२०१७
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छानच!!
छानच!!
व्वा सुंदर!!
व्वा सुंदर!!
खरे आहे...
खरे आहे...
मस्त!
मस्त!
छान..
छान..
छान
छान
सायुरी,अक्षय,राजेंद्रजी
सायुरी,अक्षय,राजेंद्रजी,मेघाजी,राहुल,अंबज्ञ प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद
छान आहे,
छान आहे,
खरं आहे..
खरं आहे..
छान!!! खर बोललात अगदी...
छान!!!
खरं बोललात अगदी...
@VB @मंगेश @वैभव खुप धन्यवाद
@VB @मंगेश @वैभव खुप धन्यवाद
छान...
छान...