२६/११

Submitted by आईची_लेक on 25 November, 2015 - 23:56

26 11.pngmm-1_0.jpghindu-martyrs-of-26-11-mumbai.jpg

---------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजूनही त्या आठवणींनी क्लेश होतात. How dare you? करत ते दोन दिवस घरात खूप चिडचिड केली होती, झोपू शकले नव्हते, धड जेवू शकले नव्हते. सूड/बदला घेणे माझ्या स्वभावात नाही, पण ह्या बाबतीत मनात कुठेतरी ती भावना आली आहे आणि साधूसंत नसल्यामुळे जपलीही गेली आहे, हे विषय निघाला की कुठेतरी खोलवर जाणवते. एरव्ही त्यावर राखेची पुटं जमलेली असतात. एक सामान्य नागरिक म्हणून देशासाठी हातून काही घडलंच तर शांत होईल. पण आज ती भावना (की त्रास देणारा सल?) नक्की आहे.

श्रद्धांजली.

२६/११/ २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या शूरवीरांना आणि मृत्यृमुखी पडलेल्या सर्व सामान्य नागरिकांना भावपुर्ण श्रध्दांजली!

वीरांना श्रद्धांजली !

सूड/बदला घेणे माझ्या स्वभावात नाही, पण ह्या बाबतीत मनात कुठेतरी ती भावना आली आहे आणि साधूसंत नसल्यामुळे जपलीही गेली आहे, हे विषय निघाला की कुठेतरी खोलवर जाणवते. एरव्ही त्यावर राखेची पुटं जमलेली असतात. एक सामान्य नागरिक म्हणून देशासाठी हातून काही घडलंच तर शांत होईल. पण आज ती भावना (की त्रास देणारा सल?) नक्की आहे. + १११११

वीरांना श्रद्धांजली !

सूड/बदला घेणे माझ्या स्वभावात नाही, पण ह्या बाबतीत मनात कुठेतरी ती भावना आली आहे आणि साधूसंत नसल्यामुळे जपलीही गेली आहे, हे विषय निघाला की कुठेतरी खोलवर जाणवते. एरव्ही त्यावर राखेची पुटं जमलेली असतात. एक सामान्य नागरिक म्हणून देशासाठी हातून काही घडलंच तर शांत होईल. पण आज ती भावना (की त्रास देणारा सल?) नक्की आहे. + १११११

२६/११ च्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागलेले नागरीक, पोलीस आणि सैन्यदलाचे जवान यांना श्रद्धांजली!

२६/११ च्या भ्याड 'इस्लामी जिहादी' आक्रमणात हौताम्य पत्करलेल्या सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच लष्करी, निम-लष्करी जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

तुकाराम ओंबळे ना भावपूर्ण आदरांजली !
त्यांच्या मुळेच कसाब जिवंत पकडला गेला आणि तो हल्ला पाकिस्तानी पोर्कीज नी केल्याचे सिद्ध झाले .
अन्यथा हल्याचा तेथील सूत्रधार आणि हल्ल्याचे येथील काँग्रेसी बेनीफिशियरनी आर एस एस ला बदनाम करण्याची पूर्ण तयारी केलीच होती .

खरंच, तुकाराम ओंबाळे यांचे हिंदुंवर अत्यंत उपकार आहेत आणि कोणत्याच प्रकारे ते फेडले जाऊ शकत नाहीत. जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य-तारे आहेत तोपर्यंत हुतात्मा तुकाराम ओंबाळे स्मरणात राहतील. अजमल अमीर कसाब नावाचा डुक्कर जिवंत पकडला गेला नसता तर हा हल्ला हिंदुत्ववाद्यांनी केला असेच चित्र जगापुढे आणले गेले असते.

Pages