Submitted by vishal maske on 15 August, 2015 - 21:28
ये आझादी झूठी है,...?
स्वातंत्र्याकडे पाहण्याच्याही
वैचारिकता भिन्न-भिन्न आहेत
स्वातंत्र्यात जगत असलो तरी
स्वतंत्र्यावरच प्रश्नचिन्ह आहेत
आधी बाहेरच्यांनी देश लुटला
आता म्हणे आपलेच लुटत आहेत
स्वातंत्र्यात जगुनही गरिब,कष्टकरी
पारतंत्र्यापरि फरफटत आहेत,...?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१६ ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी
१६ ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी जो मोर्चा काढला होता त्यातले हे बोल आहेत .
ये आजादी झुठी है, देशकी जनता भूखी है.