Submitted by bnlele on 14 June, 2015 - 03:55
पोहोचलॉ नरकाच्या दारी- वाचली पाटी-
जागा नाही करू नका उगा दाटी
लायकी स्वर्गाची नाहीच पण तिथेही गर्दी
शहीद अन् शेतकरी वर्गाची -
अतिरेकींचे आणि पतसंस्थांचे बळी.
आलास कसा आजारी कि अपघाती /
मौन सांगे अपघाती- बनविता गोळ्या !
औषधी कि बंदुकीच्या ?
शिक्षा तर लागेल भोगावी
त्याच कारखान्यात बंदिवास कायम
जर होत्या बंदुकीच्या तर जाऊन बस
ए के ४७ च्या नळकांड्यात कर निकामी
तरच उद्धार संभव अन्यथा जा शिबिरात-
बिहार किंवा उत्तर प-रदेशात !
तळमळ आता थांबत नाही,
उपाय काही सुचत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरी झालीये कविता ...
जबरी झालीये कविता ...
आवडली वाचून आनंद
आवडली वाचून आनंद वाटला,धन्यवाद
..
..
.
.