आग्रा धर्मांतरण

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00

मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

YA CHRISTIAN PRAYER CENTER MADHE TUMHALA NA EK CHRISTIAN DISEL NA EK MUSALMAN......FAKT BEENDOK HINDUCH DISATIL.....JE KALANTARANE CHRISTIAN HOTIL...... HE DHARMANTARNACHE KAAM KHULEAAM DIVAS RATRA CHALU AHE.....KUTHE AHET MEDIA WALE....? GHYA ITHE CLICK KARA MHANJE HINDUNCHYA BEENDOK ANI NILAJRE PANACHI KALPANA YEIL....

http://ashirwadindia.org/contact.htm

साधना , आपण लिंक दिलेल्या लेखात अतिशयोक्ती आहे. धर्मांतराची कारणे काळानुसार बदलत गेलेली आहेत. कधी काळी आपण जिवंत रहावे यासाठी धर्म बदलला तर कधी ठराविक धर्मात असणा-या परंपरा रिती यांचा निषेध म्हणून, आणि नव्वदाच्या शतकात काही आमिष वगैरे दाखवून म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आजच्या काळात यातली कुठलीच गोष्ट परिणामकारक नाही असे वाटते. लोकशाही देशात बळजबरीने धर्मांतर होत नाही. इथे मानवाचे मूलभूत सर्वच अधिकार जपलेले असताना धर्मांतर प्रामुख्याने स्वतःच्या इच्छेने होऊ शकते हा विचार करायला हवा. उद्या जर मी काही वर्षे म्यानमारला राहिलो आणि तिथल्या परंपरा किंवा रिती मला आवडल्या तर तिथला धर्म स्वीकारायला काय हरकत आहे असे विचार माझ्या मनात नक्कीच येतील. आणि तेवढे विचार धर्मांतरासाठी पुरेसे आहेत.

>>> हे हिंदुंच्या कोणत्याच ग्रंथांत लिहीलेले नसावे. कारण मुळात एक प्रमाण ग्रंथच कोणता धरला जात नाही. ते खरे आहे पण साधारण हिंदूची गीता, मुस्लीमांचे कुराण आणि ख्रिश्चनांचे बायबल असा थमरुल सगळीकडे वापरला जातो. याबाबत दुसरीकडे लिहीले तर उत्तम.
धन्यवाद

इस इसाई प्रार्थना केंद्र में आपको ना एक ईसाई मिलेगा ना कोई मुसलमान मिलेगा.... सिर्फ और सिर्फ गरीब आदिवासी मागास वर्गिय भोलेभाले या पढे लिखे 'बेवकुफ'' बेशरम' 'हिंदु ही मिलेंगे'........ जो कुछ दिनों बाद धर्मपरिवर्तन करके ईसाई बन जाएंगे...... और गौर करने वाली बात यह है कि यह लोग खुलेआम दिनदहाडे नालासोपारा वसई स्थित भुईगांव इलाके मे धर्मपरिवर्तन याने हजारों हिंदु धर्म के लोगों को 'ईसाई' बनाने का काम कर रहे है......हर रोज यहां 'ब्रेनवॉश' कर के कम से कम ५-1० हिंदुओं को इसाई बनाया जाता है..... फिर यह ५-१० लोग अपने रिश्ते-दार /आसपास के पडोसि हिंदुओं को यहां ले आते है.... और भी कई गांव इलाकों में इनका काम जारी है......पेहले पहल यहां आने वालों को चमत्कारीक 'नौटंकीया' दिखाई जाती है....जैसे ५-१० सालों से जो बिमारी कार्गर दवाईयों से नही ठीक होती वह एक आदमी के छुने भर से ठीक हो जाती है...... देखीए कैसे... http://www.youtube.com/watch?v=cLtDr29A-ms .....(और भी कई एसे विडीओ आप देख सकते है वहां)..... लोगों कि भिड में इनके पगारी (पगार लेने वाले) लोग भी हिलते डुलते दिखाई देते है...... जिससे वहां नयें आये हुए लोगों को चमत्कारों पे यकीन होते जाता है....इस के अलावा यह लोग परीवर्तन होने वालों को पैसा भी देते है (यह पैसा इन्हें 'जागतीक इसाई मिशनरी' से मिलता है).....अगर और कुछ सालों तक ऐसाही चलता रहा तो 'हिंदु' नाम मात्र के लिये रह जएंगे.................... लेकिन क्या यह गलत नही है.......???? मिडीया यहां कुछ क्यों नही कर पाती......?????? हमारी 'हिंदु संघटनाएं' यहां कुछ क्यों नही कर पाती?????????हमारे पास हिंदुत्व का विशाल संघटन आरएसएस है.... इसके
अलावा विहिंप..... बजरंगदल ,Hindu Sena, रास्ट्रीय हिन्दू
एकता मंच , हिन्दू जन जागृति समिति और इन जेसे
हजारो लाखो हिन्दू सन्घठन है।
फिर भी.......................................................................................................... या यह सब खोकला धगोसला है जिसका अब कोई वजुद कोई अस्त्तित्व नही बचने वाला है............ मैं किसी 'धर्म' के खिलाफ नही हुं बल्की हर धर्म का सम्मान करता हुं....लेकिन किसी भी धर्म के अनुयायी को अन्य धर्म के लोगों को 'धोखे से' या किसी भी प्रकार का 'लालच' देके अथवा उनके 'अनपढ देहाती/गरीब होने' का नाजायज फायदा उठाके उन्हें अपने 'मातृधर्म' से विचलीत करने या हटाने का काम नही करना चाहीये ऐसा मुझे लगता है. 'धर्मपरीवर्तन' कराने का बाजारु खेल यहां http://ashirwadindia.org/index.htm देखें..!

-किरण पुजारी

@ किरण कुमार, सहमत.
गरीब, अशिक्षित आदिवासींचे धर्मांतर आमिष दाखवून होऊ शकते. पण सुशिक्षितांमधले धर्मांतर मात्र आपखुशीनेच होत असते. दोन-तीन पिढ्यांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या हिंदूंची मुले आज तुरळक प्रमाणात क्रिस्टिअन धर्म स्वीकारत आहेत तो आपखुशीने आणि सोय म्हणूनच.

काउ,

>> लबाड गामाने नेहमीप्रमाने अर्धवट ज्ञान पाजळले आहे.

अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणजे आठ पोरं प्रसवायची सक्ती असं थोडंच आहे? नियोगजन्य असो वा भर्ताजन्य आठ पोरं असलीच पाहिजेत असं कुठे लिहिलंय? शिवाय पुत्र म्हणजे फक्त अंगातून जन्मलेलाच असतो हे कोणी सांगितलं? क्रीतपुत्र वा दत्तकनिधानही असू शकतं.

शांतनुच्या बायकोला आठ पोरं होती? त्याचे मुलगे चित्रांगद आणि विचित्रवीर्य, त्यांच्या बायकांना आठ पोरं होती? पांडू, विदुर यांच्या बायकांना आठ पोरं होती? गांधारीला शंभर पोरं एकाच गर्भावस्थेतून प्रसवलेली होती. द्रौपदीला, सुभद्रेला आठ पोरं होती का?

पहिली संतती धर्मज असते. नंतरच्या कामज मानल्या जातात हे ठाऊक आहे ना?

आ.न.,
-गा.पै.

शंतनुच्या बायकोला आठ मुले होती ?

गामा , मेंदु तपासुन घे. गुठळी वर सरकली आहे.

शंतनुला आठ मुले झाली होती.. ७ गंगामैयाने नदीत टाकली ना ?

देवकीलाही आठ मुले झाली होती.

चित्रांगद विचित्रवीर्य अल्पवयात मेले. मुले कशी होणार ?

पांडुला शाप असल्याने तो संभोग करतच नसे.

...

कुंतीचा तो संदर्भ नियोगाबाबतच असावा असे वाटते

चार मुलानंतर बाई वेश्या ठरते असा संकेत असता तर अष्टपुत्रा सौभाग्वती भव हा आशिर्वाद का देत होते ? बाई वेश्या ठरावी म्हणुन का ?

http://en.m.wikipedia.org/wiki/Niyoga

मनोरंजना साठी रचलेल्या भाकडकथांवरून भांडण ? उद्या बॉलीवूडच्या पिक्चरमधल्या गोष्टींचा संदर्भ देऊन तेच सत्य आहे असे मानूनही हमरीतुमरीवर येतील लोक इथे....

हुडोबा,
अनेक टॅब्लॉईड धागे आहेत हिंदी सिरियल्सचे. पानेच्या पाने चर्चा आहेत की तिथे! हिंदी पिक्चरमधे कोणत्या हिरोने काय म्हटले असे दाखले देणारे लोकही इथे आहेतच की!

गापैनी इथे डकवलेल्या चित्रातली,

उजव्या हाताची शेवटची 'आज्ञा' पुढे वाचलीत का तुम्ही?

स्क्रिब्ड वरच्या महाभारताची लिंकही दिलिय त्यानी. अधिक मुले जन्माला घाल अशी 'आज्ञा' देत होता हा भाऊ!

अन सर्वात महत्वाचे. ही 'मनोरंजनासाठी रचलेली भाकडकथा' नाही. महान 'हिंदू' धर्मग्रंथ श्रीमद्भग्वद्गीता ज्याचा केवळ एक भाग आहे, ते, साक्षात जय नावाचा "इतिहास" उर्फ महाऽभारत! आहे. समज्लं? 14.gif

पण शेवटी हे मराठी भाषांतर!
कोणतेही काव्य्/लेखन मूळ भाषेतून वाचण्याची मज्जाच काही और!!
आजकाल आपल्याला शाळेत संस्कृत कंपल्सरी होणारे ना? मग सगळ्यांनाच मुळातूनच अनेक गोष्टी वाचायला मिळतील!

शाळेत संस्कृत शिकले की महाभारत वाचायला कितपत येणार हेही शंकास्पदच आहे.

शाळेच्या संस्कृतात पंचतंत्राच्या कुत्र्या मांजराच्या गोष्टी , चार सुभ्षिते , संस्कृत नाटकाचा उतारा इतकेच असते.

हं. तेही आहेच. पण किमान समोरचा येडी घालतोय इतपत ध्यानी येऊ शकतेच.
असेही वाचन अन अभ्यास कोण करतो आजकाल?

लोकशाही देशात बळजबरीने धर्मांतर होत नाही.
जोपर्यंत बळजबरी ही कायद्याच्या कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत लोकशाही देशात व्यक्तिस्वातंत्र्याच्या, धर्मस्वातंत्र्याच्या नावाने काहीहि चालते. आता कोर्टात खटला नेला तर त्याचा निकाल लागायला काही देशात खूप उशीर लागतो, काही देशात नाही, एव्हढाच फरक.
बळजबरी नाही, तरी आमिष दाखवून धर्मांतर करायला भाग पाडता येते, ब्रेन वशिन्ग करता येते, ती बळजबरी नाही हे सिद्ध केले की झाले. बरेच काही काही केवळ वकिली पांडित्याच्या बळावर सिद्ध करता येते.

आग्र्याच्या धर्मांतराबाबत आत्तापर्यंत केवळ मिडिया, लोक बोंबलताहेत. हे लोक किंवा मिडिया जेंव्हा हिंदू लोकांचे इतर धर्मात धर्मांतर करतात तेंव्हा बोलत नाहीत. आजकाल अमेरिकेत सुद्धा असाच अपप्रचार करण्यात येत आहे की बळजबरीने हे धर्मांतर केले. एरवी पुराव्याशिवाय काही छापणार नाही असे म्हणणारे मिडियातले लोकहि बळजबरीने हे धर्मांतर केले असेच लिहीतात, बोलतात.

ज्या इस्लामविरोधी अमेरिकेने बिलियन्स खर्च केले, त्यांच्याच नावाने हे अमेरिकन आता गळे काढताहेत.
सत्य परिस्थिती अशी आहे की भारताबद्दलहि कुणाला साहानुभूति नाही, हिंदूंना कुणि मित्र नाही, अगदी भारतात सुद्धा हिंदूच हिंदूंचे शत्रू. इतर धर्मीयांनी हिंदूंना बळजबरीने धर्मांतर करायला लावले तरी त्याबद्दल कुणि चकार शब्द काढ्त नाहीत. हिंदूच म्हणतात, जाऊ द्या.

आता हे बदलायचे असेल तर मायबोलीखेरीज इतर कुठेतरी प्रचार करायला पाहिजे. आहे का कुणि मोठे मिडियातले लोक ओळखीचे जे असे छापतील, टीव्ही, रेडियोवर पुनः पुनः सांगतील - नाही असेच वाटते, आत्तापर्यंतच्या अनुभवावरून.

तेंव्हा जर कोर्टाने या बाबतीत लक्ष घालावे असे वाटत असेल, तर अश्या फिर्यादी पूर्वी कधी का झाल्या नाहीत? जर आत्ताच याची चौकशी केली तर यानंतर

काही प्रश्नः या धर्मांतराची बातमी जाहीर कुणि केली? त्यांनी इतर धर्मांतरणाच्या बातम्या जाहीर केल्या आहेत का? कधी करतात का?

किरण कुमार "हिंदुंची गीता" असे केवळ पॅरिटीसाठी समजले जाते. मुळात हिंदू हा एक ग्रंथ प्रमाण मानणारा धर्मच नव्हे. किंबहुना अनेक ठिकाणी धर्मग्रंथावर आधारित धर्म व इतर धर्म असे वर्गीकरण केले जाते त्यात हिंदू दुसर्‍या बाजूला धरतात. गीतेत सुद्धा इतर धर्मांपेक्षा आपण चांगले वगैरे असे काहीच असल्याचे माहीत नाही. हिंदू लोकांची इतर धर्मांपेक्षा एकत्रित ओळख- ज्यात हिंदू व्यतिरिक्त इतर लोकांचा उल्लेख आहे- असे भारतातील प्राचीन ग्रंथात कोठेच दिसत नाही असेच मधे वाचले होते.

त्यामुळे धर्मग्रंथ एक मिनीट बाजूला ठेवून सगळ्या धर्माचे लोक आपला धर्म श्रेष्ठ आहे असे ठासून सांगतात अशा अर्थाने तू लिहीले असशील तर सहमत आहेच.

काउ,

१.
>> शंतनुला आठ मुले झाली होती.. ७ गंगामैयाने नदीत टाकली ना ?
>> देवकीलाही आठ मुले झाली होती.

दोन्ही प्रकरणांत पहिली सात मुलं मेली म्हणूनच आठवं झालं ना?

२.
>> चित्रांगद विचित्रवीर्य अल्पवयात मेले. मुले कशी होणार ?
>> पांडुला शाप असल्याने तो संभोग करतच नसे.

नियोगाद्वारे कितीही शक्य होती तरीही आठ झाली नाहीत. शिवाय मी या पुरूषांना होणारी मुले म्हणत नसून त्यांच्या बायकांना होणारी मुले म्हणतोय.

३.
>> कुंतीचा तो संदर्भ नियोगाबाबतच असावा असे वाटते

जरी तसा असला तरी सुरेख यांनी दावा केलेला आठ मुलांचा दंडक प्रचलित होता हे सिद्ध होत नाही. हाच माझा मूळ मुद्दा आहे.

४.
>> चार मुलानंतर बाई वेश्या ठरते असा संकेत असता तर अष्टपुत्रा सौभाग्वती भव हा आशिर्वाद का देत होते ?
>> बाई वेश्या ठरावी म्हणुन का ?

अष्टपुत्रा हे शब्दाचं भ्रष्ट रूप वाटतं. मूळ शब्द अष्टम्पुत्रा असावा. अष्टम्पुत्रा भव म्हणजे आठव्यासारखा पुत्र व्हावा. इथे आठवा म्हणजे श्रीकृष्णासारखा वा भीष्मासारखा असा अर्थ अभिप्रेत आहे.

आ.न.,
-गा.पै.

पैलवान ! ते शाळेतलं कुत्रया मांजाराच्या गोष्टीतलं संस्कृत शिकुन महाभारताचा अर्थ लावावा इतकं पांडित्य मला तरी आलेलं नाही.

तुमच्या पांडित्याला सलाम.

बाकी , तुमच्या त्या 'अष्टम पुत्राचा' आशिर्वाद कुणी कुणाला नाहीच दिला तर बरे होईल .

गांधारीच्या शापाने कृष्ण निर्वंश होऊन मेला.

भीष्मदेखील निर्वंशच मेला !

तुमचे शब्दलालित्य व पांडित्य पाहुन पुना ओकांचा आत्मा सुखावला असेल. आहे ! मला कुणीतरी वारस आहे !

http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=2&section=mumbai

.....

हिंदुंना धर्मांतर करु देणार नाही .

Happy

होमवर्क :

हिंदु धर्मात सुखी नसलेल्या एका अभागी जिवाला साक्षात हिंदुंच्याच एका देवाने मुसलमान होण्यास सांगितले . त्याप्रमाणे ( पुढच्या जन्मात ) तो मुसलमान राजा झाला व अल्ला की दुवा से सुखमय आयुष्य जगला.

हिंदुंच्या कोणत्या पुस्तकात ही कथा आहे ?

Proud

( आमचा पाय मोडला तवा असली लई पुस्तकं आमच्या उरावर लोकान्नी आणुन टाकली व्हती.. ही कथा वाचुन म्या आईला म्हनलं .. आई असं हाये तर ** चं नाव का घ्यायचं ? अल्लाचंच नाव घ्यायचं . आई बोल्ली , मेल्या ! बामनाचं खातोस आणि मुसलमानाचं कौतुक करतोस ? ...

माजं काय चुकलं ? Sad )

हिंदुने धर्मांतर केले तर त्यावर हिंदु देवच हरकत घेत नाही.

लब्बाड हिंदुत्ववाद्यांनी का बरे ऑब्जेक्शन घ्यावे ?

इब्लिस काऊ (भाऊ असे वाचावे) कस चाललय सद्ध्या ? फार त्रास करून घेत जाऊ.
केवढी ती कळकळ, तळमळ, इ. इ.
"शहाणे करून सोडावे सकळजन" हे फार म्हणजे फारच सिरिअसली मनावर घेतलेले दिसते.

त्याचं काये महेश, जिथे जिथे तुमचा नि:पक्षपातीपणा असा ढळढळीत दिसेल, तिथेतिथे मी तुम्हाला त्याची पावती देण्याचं ठरवलंय.

ते पैलवान तोंडघशी पडल्यावर विषयच वेगळा होता, मुद्दा तिसराच होता असे सांगणारी पोस्ट टाकतात, अन तुम्ही त्यांच्या पेशन्सचे कौतुक करता. त्याबद्दल तुमचे नि:पक्षपाती अभिनंदन.

रच्याकने, मला जामोप्यांइतका हजरजबाबी व कुशाग्रबुद्धी समजल्याबद्दल धन्यवाद!

Pages