Submitted by मंदार खरे on 15 January, 2013 - 01:20
धरणं रिती झाली नदीत राहीली वाळु
शुष्क झाले अधर अश्रु पिऊन येथे
धरित्रीस पड्ल्या सर्व अंगावर खोल भेगा
सांगाडे फक्त उरले दुभत्या जनावरांचे येथे
बाया बापड्या चालती कोसे दूर अंतरे
गावच्या विहिरीने गाठलाय शिशिरातच तळ येथे
मातेवर आली कशी वेळ ही जिवघेणी
पोट्च्या पोरांस विकूनी भरतेय खळगी येथे
लागली झाडांना इथल्या पुरती आतुन वाळवी
यायचा फुलोरा ज्यांना ऋतुत सार्या येथे
राहिले झोपडीत इथल्या आशेवरी काही वृद्ध
सांभाळत गावाच्या उरलेल्या दुष्काळी खुणा येथे
मंदार खरे
mandar.khare@gmail.com
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता सुंदर आहे. ही रचना
कविता सुंदर आहे.
ही रचना कविता विभागात हलवा.
मनाला टचका लावणारी कविता..
मनाला टचका लावणारी कविता..
धन्यवाद! तुकाराम
धन्यवाद!
तुकाराम चित्रपटातल्या दुष्काळावर सुचली
आणि सध्याची परिस्थीतीही तशीच आहे!
सुं द र ! ही रचना आठवली
सुं द र !
ही रचना आठवली "तुकाराम" व प्राजु ची एक श्रावणावरची रिमझिम कविता पाहिल्यावरच सुचली ही होती
http://www.maayboli.com/node/36685
धन्यवाद
धन्यवाद तुमचीही कविता वाचली
धन्यवाद
तुमचीही कविता वाचली छानच आहे
प्राजु यांची श्रावणावरची
कवितेची लिंक मिळाल्यास पाठवावी.....
धन्यवाद