लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

1. लिंबू आणि मिरची

2. काळी बाहुली

3. पायताण उर्फ चप्पल

4. इतर, कोळसा इ.

यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?

nimbu.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>vetal ,मी कशाला अस्वस्थ होउ विज्ञानयुगात तुमच्यासारख्यांना विज्ञानवाद्यांनी पळवुन लावलेच आहे तेव्हा तुच अस्वस्थ हो कसे!!

अरे तू ठीक आहेस ना? अस "तू अस्वस्थ हो" अस म्हणून लोक अस्वस्थ होत नाहीत राजा... असो... तू अजून मूळ प्रष्णाच उत्तर दिल नाहीस.. परत एकदा विचारतो... नीट वाच...

"पण ह्या रोहीतनि मूळ प्रश्न डावलला आहे. हा दाभोळकर बुवा या आस्थापना (company) च्या मागे का नाही लागत? का या दभोल ला त्यान्च्या कडून डबोल मिळत?"

>जाऊदे हो दिनुभाऊ, ईतके मनावर घेऊ नका.आकंठ आध्यात्मवादात बुडालेले अध्यात्मिक गुरुसुद्धा सुक्ष्म देहाने प्रवास करण्याऐवजी विमानाने प्रवास करतात.....

जाऊदे हो दिनुभाऊ, ईतके मनावर घेऊ नका. दाभोळअण्णाची बायको पण गणपती ची आरती प्रत्येक दिवशी भक्तीभावाने करते. आणि रोहीत च्या मनात देखील दभोळ्कर बाबतीत लय भारी अशी अन्धश्रद्धा आहे. भले त्याला सापेक्शतावाद कळला नसेल पण wikipedia वर सिध्दान्त आहे म्हणून रोहीत तो खरा मानत आहे... याला अन्धश्रध्दा नाही म्हणायच बर का...

vetal | 28 June, 2012 - 15:25 नवीन
>vetal ,मी कशाला अस्वस्थ होउ विज्ञानयुगात तुमच्यासारख्यांना विज्ञानवाद्यांनी पळवुन लावलेच आहे तेव्हा तुच अस्वस्थ हो कसे!!
अरे तू ठीक आहेस ना? अस "तू अस्वस्थ हो" अस म्हणून लोक अस्वस्थ होत नाहीत राजा... असो... तू अजून मूळ प्रष्णाच उत्तर दिल नाहीस.. परत एकदा विचारतो... नीट वाच...
"पण ह्या रोहीतनि मूळ प्रश्न डावलला आहे. हा दाभोळकर बुवा या आस्थापना (company) च्या मागे का नाहीलागत? का या दभोल ला त्यान्च्या कडून डबोल मिळत?">>>>>कंपनीच्या मागे लागायला शासन आहे .भोंदू लोक आणि कंपन्या याविषयी जागृती, प्रबोधन करणे हे कर्तव्य आहे. त्यांचे कर्तव्य ते करत आहेत. कारवाईचे अधिकार शासनाकडे आहेत .आपण फक्त प्रबोधन करु शकतो. अर्थात तुझ्यासारख्या भ्रामक समजुती पसरुन पोट भरणारे प्रबोधना ऐवजी दुर्बोधनाला महत्व देतात ,कारण तुम्हाला त्यावरच चवलीपावली मिळत असते .vetal,
अस्वस्थ झाला नसतास तर असे धागे उकरत बसला नसतास.

<<<>
जाऊदे हो दिनुभाऊ, ईतके मनावर घेऊ नका. दाभोळअण्णाची बायको पण गणपती ची आरती प्रत्येक दिवशी भक्तीभावाने करते. आणि रोहीत च्या मनात देखील दभोळ्कर बाबतीत लय भारी अशीअन्धश्रद्धा आहे. भले त्याला सापेक्शतावाद कळला नसेल पण wikipedia वर सिध्दान्त आहे म्हणून रोहीत तो खरा मानत आहे... याला अन्धश्रध्दा नाही म्हणायच बर का...>>>>>मी अमुक व्यक्तीच हुशार असे म्हणालेलो नाही. त्यामुळे मी भाबडेपणाने कुणाचाही अनुनय करत नाही. व्यक्तीस्तोम ही अध्यात्मवाद्यांची सेंट्रल थीम आहे, विज्ञानवाद्यांची नाही.
मला सापेक्षतेचा संपुर्ण सिद्धांत भलेही समजत नसेल तरीही काही मुळ तत्वे निश्चितच समजली आहेत .सापेक्षतेचा वापर करुन अनेक प्रयोग केले जातात, जीपीएससाठीच्या यंत्रणेतही सापेक्षेतेचा वापर करतात. त्यामुळे सापेक्षता क्लिष्ट असली तरीही तिची सत्यता निर्विवाद सिद्ध होते. ह्या धाग्यावरचा सल्ला आमलात आणा

बाकी काही असो, पण या धागाकर्त्या आयडीला कुणाची नजर लागली, कि ज्यामुळे इतका सुदंर आयडी ब्लॉक झालाय.
बहुतेक धनगराची नजर लागली असावी. Proud

विजय_आंग्रे | 30 June, 2012 - 06:12
बाकी काही असो, पण या धागाकर्त्या आयडीला कुणाची नजर लागली, कि ज्यामुळे इतका सुदंर आयडी ब्लॉक झालाय.
बहुतेक धनगराची नजर लागली असावी.

भ्रमवृंदात जन्म घेऊनही तो धनगराच्या कळपात बसायचा... म्हणून वृंद लोकानी त्याला वाळीत टाकले. आणि खाप पंचायतीने त्याला नाहीसा केला. Proud

बाकी, आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुमच्या तोंडात धनगराचे नाव आले, म्हणजे साक्षात विठोबाच पावला . Proud

- जागो विठू घोंगडीवाले कांबळीवाले प्यारे! Proud

बहुतेक धनगराची नजर लागली असावी.
------- धनगर नावाची महाराष्ट्रात एक जात/ समाज आहे. चर्चा करतांना कुठल्याही जातीचा (किंवा समाजाचा) उल्लेख करणे अनावश्यक असेल तर तसे करणे टाळावे असे मला वाटते. तुमचा उद्देश हेटाळणीचा करण्याचा नक्कीच नाही पण अनावधानाने असे घडायला नको असे मला वाटते. (असे समजा येथे या समाजाचे १५ वाचक आहेत तर त्यांच्या मनाला हे वाचुन काय वाटेल... ?) आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी....

आवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व....

Happy आंग्रेसाहेब, तुमचा हिंदु धर्माचा अभ्यास कच्चा आहे. लहान मुलाला नजर लागू नये म्हणून त्याच्या कमरेच्या कडदोर्‍यात धनगराकडून मेंढराचे केस घेऊन बांधायची पद्धत आहे.

सारांश, धनगराची नजर लागत नाही, उलट, ( तुमच्या सारख्या) भूत पिशाच्छांची नजर लागू नये यासाठी ते मदत करतात. Biggrin तुमच्या कडदोर्‍यात बहुतेक बाजीरावाच्या शेंडीचे केस असावेत, म्हणूनच असले काहीतरी बडबडलात.. Proud

Rofl

आंग्रे,

धनगर या देशाचे मूलनिवासी आहेत. त्यांच्या विरुद्ध बोलताना तुमची आर्यप्रेमी जीभ सांभाळा.

Happy

आंग्रे, डोकं खाजवून शेंडीचे केस उपटताय की काय? त्या केसांचा काही उपेग नाही.. Proud Biggrin

धनगराकडून मेंडराचे केस आणून बांधा. लोकांची , भुता हडळीची नजर लागू नये यासाठी उपाय.

@ अ‍ॅडमिन
कृपया या वैयत्तिक टिप्पणीकडे लक्ष द्याल का? तसदी बद्दल क्षमस्व.

घबाड | 3 July, 2012 - 17:28 नवीन
आंग्रे, डोकं खाजवून शेंडीचे केस उपटताय की काय? त्या केसांचा काही उपेग नाही.. फिदीफिदी खो खो
धनगराकडून मेंडराचे केस आणून बांधा.

aDUIGhabad.JPG

कृपया या वैयत्तिक टिप्पणीकडे लक्ष द्याल का? तसदी बद्दल क्षमस्व.

काही उपयोग झाला नाहि.

लिंबु मिर्ची बांधल्यामुळे अ‍ॅडमिनची नजर लागली नाही.

Proud

Rofl

काय हे एका जुन्या आयडीचे अजून २ ड्यु आयडी? गंमत म्हणजे बेफीकिरजींनी त्यांच्या एका गझलेवरच्या प्रतीसादात या ड्यु आयडीचे खरे नाव घेतलेय. तर ओळखा बघु, हे कोण ते?:फिदी:

कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय, या आयडीखाली दडलयं कायं?

या नावाखाली लपलयं काय? Rofl

Proud

Rofl

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आस्थापनांवर बहिष्कारच घातला पाहिजे !
मुंबई, २८ एप्रिल - सध्या सिएट टायर्स आस्थापनाचे एक विज्ञापन दूरचित्रवाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहे. या विज्ञापनात संबंधित आस्थापनाकडून हिंदु धर्माचा अवमान करण्यात आला आहे. या विज्ञापनात सैन्याधिकार्‍याच्या भूमिकेत असलेला चित्रपट अभिनेता इरफान खान आणि एक सैनिक असे दोघे वाहनाने प्रवास करतांना दाखवण्यात आले आहे. इरफान वाहन चालवत असतांना त्याच्या सहकारी सैनिकाला वाहनाच्या रक्षणासाठी वाहनाला लिंबू-मिरची बांधायची असते. तेव्हा इरफान त्याला विचारतो, आपल्या बंदुका किंवा सेनेचे रणगाडे यांवर सुद्धा आपण लिंबू-मिरची बांधतो का ? तेव्हा सैनिक काहीच उत्तर देत नाही. नंतर प्रवास करतांना थोड्याच वेळात एक व्यक्ती अचानक वाहनासमोर आल्यामुळे इरफान अचानक ब्रेक लावतो आणि गाडी थांबते. तेव्हा वाहन पुढे घेऊन जातांना इरफान आपल्या सहकारी सैनिकाला म्हणतो, तुझ्या लिंबू-मिरचीमुळे नाही, तर चांगली पकड (ग्रीप) असलेल्या सिएट टायर्समुळे अपघात टळला आहे. त्यामुळे सिएट टायर्स आस्थापनाने हे विज्ञापन त्वरित मागे घेऊन हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी धर्माभिमान्यांकडून केली जात आहे. (हिंदु धर्मशास्त्रानुसार वाहनाचे त्रासदायक शक्तींपासून रक्षण होण्यासाठी वाहनाला लिंबू-मिरची बांधण्याची पद्धत आहे. - संपादक)
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2014/04/blog-post_4108.html

वटवाघूळं पाळा. तीच उलटी लटकतात आणि भले भले लोकही त्यांना घाबरतात. काळीजादू, भानामती, करणी करणारे सुद्धा हीच व्यक्ती आपल्यापेक्षा अधिक जाणकार दिसतेय समजून नादी लागणार नाहीत.

आरसा टांगा
नजर लगानेवालेको उसकीही नजर लग जायेगी

मानवी स्वभाव बघा.
ज्याचा आपण मनातून द्वेष करतो त्याची नजर लागेल अशी भीती बाळगतो .
म्हणजे एका अर्थी द्वेष च व्यक्त करतो .
प्रिय व्यक्तींची (म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या)
व्यक्तींची नजर लागेल असे आपल्याला वाटत

म्हणतात मीही ऐकलयं प्रेम कमी होतं म्हणे ... खोटंच असणार हे. दिल्याने टिश्यू वाचतात सबब पर्यावरणावरचं प्रेमचं दिसते , त्यामुळे रूमाल देत/घेत रहावेत.

Pages