द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग २
पहिल्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
पर्यावरण
पहिल्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
जेव्हा पर्यावरणाच्या प्रश्नांची जाणीव झाली तेव्हा अर्थात पहिला काही काळ कार्बन फूटप्रिंट, प्रदूषण, एनर्जी फुटप्रिंट वगैरे संकल्पना समजून घेणे आणि जगात चालू असलेल्या विविध पातळीवरच्या उपायांनी भारावून जाणे यात गेला. त्यातही तंत्रज्ञानातील प्रगती ही फारच भुरळ पाडणारी! मग electric वाहने, वेगवेगळ्या बॅटरीज, सर्व प्रकारची सौरउर्जेवर चालणारी उपकरणे, बायोगॅस, रिसायकलिंग सर्वांविषयी वाचलं, ऐकलं, चर्चा केली. मग इकॉलॉजीच्या कोर्समध्ये निसर्गाविषयी, त्याच्या विविध परिसंस्थांविषयी माहिती, वाचन, त्यांचा अभ्यास हे घडलं.
तमाम वाहन उद्योगात खळबळ उडाली होती.
पुन्नाबाबू कंदंमपाट्टी कन्नमपटी वेड्डवेरय्या या नावाने सर्वांची झोप उडवली होती.
इलेक्ट्रीक वाहनउद्योगावर सरकारने निर्बंध आणले आणि फुटकळ कंपन्या बाराच्या भावात वाहून गेल्या. कुणीही उठावं आणि इलेक्ट्रीक व्हेईकल बनवावे यामुळे वाहनांच्या किंमती स्वस्ताकडून स्वस्त होत चालल्या. मोठा फाफटपसारा असलेल्या कंपन्यांना या किंमतीत वाहने देणे परवडेना. त्यांचे पारंपारीक विपणन कोसळून पडले होते. डिस्ट्रीब्युटर / डीलर / सब डीलर या प्रत्येक टप्प्यातले कमिशन , सर्विस सेंटर्सचा खर्च , तीन फ्री सर्विसिंगचे चार्जेस यामुळे किंमती चढ्या राहत.
आमच्याकडे 12 वर्षांपूर्वी घेतलेला dining table आहे. अजूनही व्यवस्थित आहे त्यामुळे एव्हढ्यात तो टाकून नवीन घ्यायची इच्छा नाही. कारण टाकला तर तो उगाचच टिपमध्ये जाऊन वाया जाणार. (सध्या नवीन migrants/students/work visa वर येणारे लोकं नगण्य असल्याने कोणाला देताही येत नाहीये. म्हणजे तो टाकला तर टिपमध्ये जाणार म्हणून टाकवत नाही.)
आधीच्या भागात आपण माणसं आणि जंगलं यांच्यातल्या संबंधांबद्दल अगदी थोडक्यात बोललो. त्यात देवरायांचं महत्त्व आणि राखण्याविषयी बोललो. मग महाराष्ट्रातली जंगलाची इकोसिस्टिम जास्तीत जास्त अबाधित राखत मानवी विकास करणं शक्य कसे करता येईल याबद्दल थोडे बोललो. आता या भागात जंगलांविषयी थोडं अधिक जाणून घेऊयात.
ही घटना आहे दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो सॅव्हानातील. लिम्पोपो हा दक्षिण आफ्रिकेतील उत्तरेकडील प्रांत. १९८० च्या उत्तरार्धात या लिम्पोपो सॅव्हानात एक रहस्यमयी मृत्यूतांडव घडलं. त्या काळी भयंकर दुष्काळ पडला होता, जंगलात काहीच हिरवळ शिल्लक राहिली नव्हती. पाण्याचे सगळे स्रोत देखील पार आटून गेले होते. फक्त बाभळी त्या दुष्काळात तग धरून होत्या. कुडू जातीच्या हरणांसाठी ही एक संजीवनीच होती. हे कुडू त्या बाभळीची कोवळी पाने त्याच्या काट्यांची पर्वा न करता आरामात खाऊ शकत होते. त्यामुळे कुडू हरणांना आता या दुष्काळाची काहीच भीती नव्हती.