कथा

३ मिनिटाचा टॉक टाइम्....पल्लि

'हॅलो...हॅलो....प्लीज...!'
'हॅलो, कोण बोलतंय्...लाईन स्पष्ट नाहीये. मोठ्यान बोला....'
'हॅलो, समीर्...राजा मी बोलतेय रे. ऐक ना जरा....देवा....'
'हॅलो, कोणीच बोलत नाहीये...कोण आहे?'

त्या आठवणी....

मिरजगावकर म्हणुन मला पहिली ते चवथीत एक छान बाई होत्या. मोनालिसासारखं त्यांच्या चेहर्यावर गूढ हास्य असायचं...कानात सोन्याच्या मोठ्या रिंगा आणि कपाळावर मोठ्ठी टीकली. काय गोड दिसत त्या...माझ्यावर त्यांचा खुप जीव होता.

अंकूर.....

.....तशीच तिची पावलं चटचटा पुढं पडत होती. गुळ्गुळीत असणारी डांबरी सडक देखील जणू तिला पायाखाली जड तसेच रुतणार्‍या कढत वाळूसारखी भासत होती. हा रस्ता केंव्हा संपतोय असं तिला झालं होतं.

पुरनाची पोळी

अमुश्या पोर्निमा जवळ या लागली कि कमळीचा जीवला निस्ता घोर लागुन र्‍हाई. आता कमळी म्हंजी कुनी येरीगबाळी न्हवं. शाण्णव कुळीची ल्येक अन पैलवानगड्याची बाईल. येळला वागाच्या नाकात वेसण बांदील अन शेरडं न्यावीत तशी वडुन नील.

माझि व्यथा...

आज मला एक सत्य कथा सर्वना सन्गायचि आहे. हि कथा एका मुलिचि आहे.
"आस्मिता" एक हुशार मुल्गि होति. हसत खेलत तिचे बाल्पन गेले. शालेत, कऑलेज् मधे सग् लि कडे तिला यश मिलत असे. एका चान्गल्या कम्पनित नोकरि करत आहे.

भाटमळ वाडी- भाग ३ ( आठवणी आणि मंदिराचा जीर्णोद्धार)

माझा वाडा .. आता भग्नावस्थेत पडलेल्या शिला पाहिल्या तरी मनातल्या स्मृती जाग्या होतात, मन हळूच मागच्या काळात जातं अन या निर्जीव वस्तूंनाही पुन्हा मनामध्ये संजीवनी मिळते.

आठवणींचा प्राजक्त

शुक्रवारी ऑफिसमधून परस्पर इकडेच ये म्हणजे मग जोडून तीन चार दिवस तुला राहता येईल असा आईचा फोन आला तेव्हा कल्याणीचा नाईलाज झाला. शनिवार रविवार मध्ये अनिकेतच्या लग्नाची खरेदी करायची होती.

"पोलीसी खाक्या! "

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो.

भाटमळ वाडी -भाग १ आणि भाग २

भाटमळ वाडी -भाग १ ....

गाडी ने करकचून ब्रेक दाबला.. अन मी भानावर आले, गेले २ तास कसे गेले कळाले ही नाही लअगबगीने एस.टी बाहेर पडले .. अगदी चीटपाखरू पण दिसत नव्हते बाजूला.