संगीत

महाराष्ट्राची महागायिका: वैशाली भैसने माडे

वैशाली चा संपर्क होण्या साठी झी मराठी ने केलेल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !

वैशाली ने तिच्या अतिशय व्यस्त दिनक्रमात वेळ काढून दिलेल्या मुलखती साठी तिचे ही आभार आणि शुभेच्छा !
..........................................................................................

"सोबतीचा करार" - प्रकाशन समारंभ

तारीख/वेळ: 
2008-09-01 19:00 - 21:00
ठिकाण/पत्ता: 
एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.

सस्नेह निमंत्रण

सीडी प्रकाशन समारंभ

मायबोलीकर आणि स्टार कवी वैभव जोशी यांच्या दर्जेदार मराठी गजलांची सुरेख मैफल.

संगीत दिग्दर्शन : आशिष मुजुमदार
प्रमुख अतिथी : सचिन खेडेकर व कवी सौमित्र

शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

0

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

रागावर आधारित गाणी

0

खालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत?
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...

धन्य ते गायनी कळा

गाण्याबद्दल हितगुज

गायन कले बद्दल हितगुज.

आधिचे हितगुज या दुव्यावर वाचु शकता.

आदित्य अन रवि

सकाळी सकाळी सूर्याची नावं कशाला ती? ही काय स्कॉलरशिपच्या परिक्षेची उजळणी करायची जागा आहे का?

आशा भोसले यांचा कार्यक्रम

पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी फिलाडेल्फियाच्या किमेल सेन्टर मधे आशा भोसले अन अमित कुमार यांचा कार्यक्रम होता.
त्या कार्यक्रमात म्हटलेली गाणी :

ये जमीं गा रही है, आसमां गा रहा है
आनेवाला पल जानेवाला है

अमिताभ ची गाणी...३

किशोरची गाणी गाजत असताना अमिताभला इतरही काही गायकांची तुरळक गाणी होती. एस डी बर्मनने 'अभिमान' मधे किशोर, रफ़ी बरोबरच मनहर उधासचा आवाज 'लूटे कोई मनका नगर' साठी वापरला.

अमिताभ ची गाणी...२

कोणाच्याही गाण्यांचे वर्णन रफ़ीशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. रफ़ीची अमिताभसाठी गायिलेली गाणी चांगली होती, पण मला ती कधीच 'अमिताभ' स्टाईलची वाटली नाहीत. पण तशी अपेक्षा न करता ऐकली तर श्रवणीय आहेत.

अमिताभ ची गाणी...१

"ये दोस्ती हम नही छोडेंगे" हे गाणे अमिताभ आणि धर्मेन्द्र नी गायलेलं नाहीये, ते महमंद रफ़ी ने गायलेय" असे माझा मित्र म्हणाला आणि मी
उडालोच.
आता याच्या तपशीलात चूक असली तरी 'तेव्हा' ते माहीत नव्हते.