इतिहास

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

Submitted by Rajesh Kulkarni on 20 November, 2015 - 05:00

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको.

महाभारत

Submitted by अमोल१९७९ on 20 November, 2015 - 02:02

नमस्कार माय बोलिकर मि इथे नविन आहे

मला काल माझ्या मुलिने फारच वेगला प्रस्न विचारला तो म्हन्जे ---- महाभारतातिल कवरवान्चि सम्पुर्न नावे काय आहेत? कुनास माहित अस्तिल तर शेयर करावे. हि विनति.

उदया सागतो म्हनुन वेल मारुन नेलि आहे.

विषय: 

|| तो हा विठ्ठल बरवा ||

Submitted by वरदा on 6 November, 2015 - 00:00

संशोधनाच्या पूर्वनियोजित मार्गावरून चालताना कितीदातरी नकळताच पायाखाली नव्या, अनपेक्षित वाटा येत राहतात. आपण कितीही नाही म्हणले तरी पायाखाली आपसूक सरकलेल्या त्या वाटांवरून थोडे तरी चालत जातो. त्या वाटा नवी कोडी घालत- उलगडत राहतात आणि आखीव प्रवासात लागणारी ही छुपी वळणे शोधयात्रा फार समृद्ध करून सोडतात हा अनुभव बहुतेक सगळ्याच संशोधकांना येतो. माझी ही कथाही काही वेगळी नाही.

शब्दखुणा: 

सरदार वल्लभभाई पटेल - भावपूर्ण आदरांजली

Submitted by नीलम बुचडे on 31 October, 2015 - 02:31

सरदार वल्लभभाई पटेल
(३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेम्बर १९५०)

विषय: 

लालबहादुर शास्त्री जयंती......

Submitted by आईची_लेक on 2 October, 2015 - 03:02

images.jpg
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल

लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.

विषय: 

तडका - देखाव्यात

Submitted by vishal maske on 20 September, 2015 - 20:11

देखाव्यात

प्रत्येक गोष्ट वरचड हवी
ऐपत सुध्दा नसताना
आतुन पोकळ असुनही
फूगीर बनतात दिसताना

ज्या-त्या गोष्टी योग्य वेळी
योग्य ठिकाणी रोखाव्यात
इतिहास सुध्दा पहा जरासा
कित्तेक बुडाले देखाव्यात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - माणसं

Submitted by vishal maske on 18 September, 2015 - 10:26

माणसं

कधी कधी लोकांसाठी
इथे मरतात माणसं
तर कधी कुणासाठी
कुणा मारतात माणसं

माणसांच्याच कुकर्मात
सांगा का खपावे माणसं,.?
माणसांकडून माणसांसाठी
माणसांनीच जपावे माणसं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तेचबुक- गणेश-साती

Submitted by साती on 18 September, 2015 - 09:13

गणेश-
(गणेशचतुर्थी)
आज मूषकावर बसून मामाच्या गावाला चाललो होतो.
इम्बॅलन्स होऊन गाडी स्कीड झाली.
एक दात अर्धा तुटला.
सोंडेला खरचटलं.
(डी पी- दात तुटलेल्या आणि खरचटलेल्या सोंडेचा सेल्फी)

लाईक्स- १९८७६५४३२
अनलाईक्स- १५

रिध्दी- ओह नो! तरी तुला सांगते गाडी बदल!
लाईक्स-७८६
अनलाईक्स-२- मूषक, शंकर, पार्वती

सिद्धी- आई गं! घरी ये. टी टी इंजेक्शन घ्यायला जाऊ.
लाईक्स- ८९७६

पार्वती- त्यापेक्षा मामींनी दिलेलं कैलासजीवन लाव!
लाईक्स- ऑल मायबोलीकर
अनलाईक्स-सिद्धी.

कार्तिकेयाचा मोर-
पण उंदीरमामा कसे आहेत? त्यांची कुणाला काळजी आहे का?

हैद्राबाद मुक्तीसंग्राम

Submitted by palas on 17 September, 2015 - 04:03

हे लेखन कै. नरहर कुरुंदकर, श्री. नरेन्द्र चपळगांवकर आणि श्री. राजीव भोसीकर ह्यांच्या लिखाणावर आधारीत आहे............... मराठवाडा मुक्ती संग्रामची ओळख मायबोलीकरांना होण्यासाठी हा प्रपंच.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास