आक्कांच्या आठवणी - डॉ. आसावरी संत
डॉ. आसावरी संत या इंदिराबाईंच्या नातसून. आपल्या आक्कांच्या आठवणी त्यांनी खास मायबोलीसाठी लिहून पाठवल्या आहेत.
डॉ. आसावरी संत या इंदिराबाईंच्या नातसून. आपल्या आक्कांच्या आठवणी त्यांनी खास मायबोलीसाठी लिहून पाठवल्या आहेत.
Paus – ek priyakar…
Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..
Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara
Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava
Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,
निर्मल निर्भर वातावरणी
धुके तरंगे धूसर धूसर,
झगमगते अन् नक्षी त्यावर
सोनेरी किरणांची सुंदर...
किंवा
तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्यांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे. गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.
पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.
किंवा
तुला विसरण्यासाठी
माणसाच्या स्मृतीला विस्मरणाचे वरदान आहे. सेकंदागणिक पुढे सरकणाऱ्या आयुष्याच्या हजारो लाखो आठवणी कालांतराने नाहीशा व्हाव्यात ही निसर्गाने केलेली सोय उत्तमच आहे नाहीतर मेंदूमध्ये आठवणींचा कल्लोळ माजून विस्फोट होण्याची पाळी यायची. पण काही कडू-गोड चिजा अखेरपर्यंत स्मरणात राहतात. विशेषतः त्यांच्याशी पहिलेपणाची गाठ जुळली असेल तर. गेल्या एक-दोन दिवसांपासून 'हार्ट ऑफ डार्कनेस' या पुस्तकाची आठवण अशीच मनात रुंजी घालत आहे. काही जुन्या सिनेमांविषयी वाचत होतो आणि 'Apocalypse Now' या चित्रपटाचा उल्लेख वाचनात आला.
एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)
लेखक : अॅलिस अल्बेनिया
अॅलिस एक ब्रिटिश पत्रकार, जी भारत-पाक मध्ये काही वर्षे राहिली आहे, तिला सिंधू नदी झपाटून टाकते आणि त्यातूनच तिचा सिंधूच्या समुद्रमिलनापासून ते उगमापर्यंतचा प्रवास चालू होतो. लेखिका अत्यंत जिद्दीने हा खडतर प्रवास पूर्ण करते व अत्यंत सुंदर अनुभव आपल्यासमोर उभा करते आणि आपणही सिंधूयात्रेचे प्रवासी होतो, आणि सिंधूचे पुढे (खरे तर उगमाकडे) काय होते आहे ही उत्कंठा वाढते. मग त्यासोबत येतात, सिंधू नदीपर्यंत पोचलेले अलेक्झँडर, नदी पार करणारा महंमद घौरी आणि बाबर, नदिकिनारील योद्धासन्यासी गुरु नानक आणि नदीचा प्रवास.
जेव्हा हा लेख/परिचय लिहायला घेतला तेव्हाच मनोमन भीती वाटत होती की हे शिवधनुष्य आपल्याला पेलवेल की नाही? हे असं बर्याचवेळी, बर्याच जणांना हा अनुभव येत असावा, निदान हे पुस्तक वाचताना तरी नक्कीच. शक्यतो पुस्तक-परिचय लिहीताना लेखक, परिचयासाठी / समीक्षेसाठी घालुन दिलेल्या नियमानुसार, प्रवाहाबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो, कारण अन्यथा स्वतःचे विचार मांडण्याच्या ओघात वाहवत जाण्याचा, पुस्तकाच्या मुळ विचारधारेच्या विपरीत जाण्याचा संभव असतो. त्यामुळे माझाही तसाच प्रयत्न होता.
व्हीलचेअरवर बसलेले एखादे अपंग मूल आणि सोबत त्याचे पालक असे दृष्य सार्वजनिक ठिकाणी कधी दिसले, तर आपण काय करतो? तर, त्या मुलाचे अपंगत्त्व नक्की कशा प्रकारचे आहे त्याच्या तपशीलात शिरण्याच्या फंदात न पडता आधी नुसते हळहळतो, मग जे ‘त्यांच्या’ नशीबी आले ते आपल्याला भोगावे लागत नसल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानतो आणि पुढे चालायला लागतो. बस्स!
मागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात.