युद्ध

रशियावर पश्विमी राष्ट्रांनी घातलेली आर्थिक निर्बंध आणि परिणाम

Submitted by अमितव on 2 March, 2022 - 13:02

रशिया युक्रेनवर हल्ला करेल वाटू लागल्यावर आणि प्रत्यक्ष हल्ला केल्यावर अनेक पश्विमी राष्टांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध घातल्यावर अनेक बातमीपत्रांत/ रेडिओवर हे असे लादलेले आर्थिक निर्बंध कधीच काम करत नाहीत पासून निर्बंधं घालून हवे ते करुन घ्यायचे असेल तर ते कशा प्रकारचे निर्बंध हवे याबद्द्ल अनेच चर्चा, मतमतांतरे ऐकली.
ते निर्बंध काय आहेत आणि त्यांचे परिणाम काय अपेक्षित आहेत आणि ते कसे होत आहेत याची ढोबळ यादी आणि चर्चा करायला हा धागा.

स्वतंत्र भारताचा सामरिक इतिहास - १९४७ ते १९७१

Submitted by टवणे सर on 6 February, 2019 - 14:28

India's Wars: A Military History, 1947-1971 एअर व्हाइस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम

द इनोसंट्स (Les Innocents) - निरागसता पाश दैवे

Submitted by भास्कराचार्य on 24 May, 2017 - 02:52

`प्लेग्राऊंड' बघितल्यावर मनात भावनांचा कल्लोळ खूप वाढला होता. काळोखाची जाणीव फार झाली, अशी भावना मनात दाटून आली होती. काहीतरी मनाला सुखावणारं आता बघायला मिळावं, असं सारखं वाटत होतं. सुदैवाने पुढच्या 'द इनोसंट्स'ने ती इच्छा बर्‍यापैकी पूर्ण केली.

विषय: 

रौफ (Rauf) - बाल्य हरवण्याचा एक प्रवास

Submitted by भास्कराचार्य on 3 February, 2017 - 07:46

लहानपणी आपण आजोळी आजीकडे जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बागडतो, नाचतो, आंबे खातो, धमाल करतो. पांढर्‍यास्वच्छ लुगड्यात वावरणारी आजी आपले लाड करत असते. आवडणारं तव्यावरचं पिठलं, नाहीतर तांदळाचं घावन, असे काहीन् काही ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ करत राहते. मग हळूहळू वय वाढतं, तसं आपलं जाणंयेणं कमी होत जातं. व्याप वाढत जातात. मग कधीतरी ध्रुवतार्‍यासारखी अढळ भासणारी आपली आजी खरंच आकाशात तारा व्हायला म्हणून निघून जाते, आणि आपल्याला जाणवतं, की कपाटात घडीत आखडून पडलेल्या त्या लुगड्याच्या विरण्यासारखंच आपलं बाल्य हळूहळू विरत चाललेलं आहे.

विषय: 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

सचिनचे क्रिकेट

Submitted by रणजित चितळे on 30 November, 2012 - 10:53

..नमस्कार ..ब-याच दिवसांनी येथे येत आहे. आता रेग्युलर राहीन. माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी माबो वर नव्हतो..............

Subscribe to RSS - युद्ध