Submitted by सुभाषिणी on 27 October, 2014 - 06:01
आमच्या अंगणात पपईचे झाड आहे. गेल्या काही दिवसात अनेक जण पपईची पाने घेउन गेले. पाने देताना सहज विचारले काशासाठी हवी आहेत. सरवांना डेंग्युचया रुग्णासाठी हवी होती. पपईच्या पानाचा रस दिल्यास डेंग्यु बरा होतो असे कळाले.
असेच दुसरे म्हणजे किवी फळ खालल्यास रक्तातील प्लेटलेटस वाढतात असेही बर्याच जाणांकडौन ऐकले.हे खरेच प्रभावी ईलाज आहेत का? असल्यास त्याचा नेमका डोस किती असावा. किती दिवस हे चाल् ठेवावे. क्रुपया जाणकार व्यक्तींनी याचा खुलासा कारावा.सध्या डेंग्युची साथ फार आहे.त्यामुळे हे समाजले तर फार बरे होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा