कोकण संपून मुंबई आली
मुंबई संपून खांदेश आले
मराठवाडयाची सिमा स्पर्शून
वर्हाळ आले..वर्हाळ आले
कापसाच्या बोंडाचे
काळ्याभोर जमिनीचे
रणरणत्या उन्हाचे
पाण्याच्या दुर्भिक्षाचे
खंगलेल्या बळीराजाचे
पावणपणाच्या पाहूणचाराचे
आगळ्या वर्हाळी भाषेचे
उभ्या महाराष्ट्राचे
वर्हाळ आले.. वर्हाळ आले
- बी
छान!