घारुआण्णा यांचे रंगीबेरंगी पान

कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज ........... हायवे

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

अंधा-र्या हायवे वर ऊजळणा-र्या ,आपलं माणुस दाखवणार्या पायवाटा......
वेगवेगळ्या आकारच्या गाड्या आणि त्यांचे चालक ... त्यातली विविध पार्श्वभुमीची माणसं. प्रत्येकाचे वेगळे विश्व वेगळ्या विवंचना, आणि सतत कशासाठी तरी पळायचा हव्यास.... ब्रेक लागतो तो ट्राफिक चा ..... मग अंधार, गैरसोयी ,गैरसमज, आणि प्रसंगिक अड्चणीतही माणसं आधी स्वता:ला कम्फ़र्टेबल करायला सुरवात करतात आणि हे करत असतानाच चढवलेले मुखवटे मोकळे होत जातात आणि तयार होतो या सगळ्या कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज हायवे ....

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही...............

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

भाई अब कि बार आब्बा बोल रहे है "मेरेकु नही लगता मै घर वापस आनेवाला है".
डाक्टर म्हणालेत "सुर्यवंशी तुम्ही सेकंड चान्स घेउ नका जरा रिस्क आहे"
वरची दोन्ही वाक्य तुम्ही नुसतीच वाचा फारसं गंभीर वाटणार नाही पण मी ज्या परिस्थितीत ही एकली, आणि पाहीली ते आठवलं के आजही डोळे पाणावतात.नियतीचे फासे कसे कधी तुमच दान फिरवतील आणि आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही कोठल्या कोठे फेकले जालं हे हे समजायच नाही.त्याही परिस्थीतीत, आशा आणि इच्छा शक्तीचा असाही एक अनुभव आपल्याला खुप काही सांगुन जातो.

विषय: 
प्रकार: 

आणखी किती कमवायचं आयुष्यात......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आणखी काय कमवायचं आयुष्यात......
अमित(असुदे)ची ही प्रतिक्रिया वाचली आणि याचाच एक सुंदर तितकाच सहजपणे जमिनीवर आणणारा अनुभव लिहावासा वाटला. खरतर आपण (अर्थात मी ही त्यातलाच आहे/किंवा होतो म्हणा फार तर)सगळे रोजच धावत असतो काहीतरी कमवायच्या मागे. एक गोष्ट कमावली कि दुसरी समोर दिसत असते.ही न संपणारी शर्यत एकदिवस पार अड्खळुन पाडायला लावते आणि मग येतो आपण जमिनीवर.
२६ जुलैचाच संदर्भ असणारा हा एक अनुभव.पावसानी त्याचा हिस्सा वाहुन नेला होता आणि मग उरलेल बाकी जनता सावडत होती.

विषय: 
प्रकार: 

लाख मोलाची गोष्ट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लाख मोलाचे क्षण.
खरच असे लाख मोलाचे क्षण.....
२६ जुलैच्या पावसात असे लाखमोलाचे क्षण नाही तर अनेक तास मे अनुभवलेत. पण सगळ्यात लक्षात राहीली ती केवळ २७ जुलैची संध्याकाळ. मुंबईत पाउस झाला तो २६ ला पण आमच्या कळव्यात मात्र त्याचा फटका बसला २७ ला.

विषय: 
प्रकार: 

लाख मोलाची गोष्ट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लाख मोलाचे क्षण.
खरच असे लाख मोलाचे क्षण.....
२६ जुलैच्या पावसात असे लाखमोलाचे क्षण नाही तर अनेक तास मे अनुभवलेत. पण सगळ्यात लक्षात राहीली ती केवळ २७ जुलैची संध्याकाळ. मुंबईत पाउस झाला तो २६ ला पण आमच्या कळव्यात मात्र त्याचा फटका बसला २७ ला.

विषय: 
प्रकार: 

रायगड वारी ची गोष्ट (सचित्र: नीलवेद यांच्या सौजन्याने)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

रायगड वारी ची गोष्ट
नीलने तारीख ठरवली बुकींग केलं आणि १९जुन ला "रायगडची वारी" ठरली
तुम्हाला कदाचीत वारी वारी हे वाचुन तुम्हांला कदाचीत वेगळ वाटेल पण भारतातल्या किमान महराष्ट्रातल्या प्रत्येकाने बघावं वाचाव, डोळ्यात आणि मनात साठवावं अशी ही महराष्ट्राची पुण्य भुमी,मर्मभुमी,कर्मभुमी ........
रायगड हे सहलीचं किंवा थंड हवेचे ठिकाण नाही ती आहे मराठ्यांच्या,हिंदुंच्या स्वतंत्र भुमीचा हुंकार आहे...

विषय: 

रायगडावरुन परतताना............

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

चला रे! लवकर उठा, निघायचय लवकर नाहीतर गडवर पोचायला उशीर होइल !!!! भल्या पहाटे आप्पांचा फोन-समस आला. आम्ही २१ मावळे २ सुमोतुन गडकडे निघलो. हां हां तुम्हाला या मावळ्यांची थोडी माहीती देतो .
आप्पा(सावंत) वय केवळ ७३ भेल मधुन निव्रुत्त ( रायगड स्वारीची मुळ कल्पना यांचीच)
मामा ( कडु) वय ६८ खाजगी कम्पनीतुन निव्रुत्त ( मोहीमेच्या तयारीत सर्व खान पान विभागाची जबाबदारी )
पीडी (देसाइ) एच सी सी मधे नोकरी वय ५५ दोन्ही सुमोंचे सर्व आजार जाणणारे दलातले एकमेव जाणते वाहन चालक

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - घारुआण्णा यांचे रंगीबेरंगी पान