केन्द्रिय मन्त्रिमन्दलाने अशात, नविन सुधारना सुचविल्या आहेत, परन्तु त्याचा गैर वापर केला जाउ शकतो.
केन्द्रिय मन्त्रिमन्दलाने अशात, नविन सुधारना सुचविल्या आहेत, परन्तु त्याचा गैर वापर केला जाउ शकतो.
SONY MIX , B4U MUSIC आणि MASTI या वाहिन्यांवर रात्री ९-३० ते ११-०० च्या दरम्याने जुनी अवीट गोडीची अविस्मरणीय हिंदी गाणी असतात , आणि मुख्य म्हणजे ब्रेक-फ्री !
सर्व जुन्या हिंदी गाण्यांच्या रसिकांनी अवश्य कान तृप्त करून घ्यावेत !!!!!!!!
विस्मरणात गेलेले शब्द...
विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात.
ताटली = जेवणाच्या ताटापेक्षा थोडी लहान
सांडशी = चिमटा.. गरम भांडे धरण्यासाठी वापरतात
कुंचला = चित्रकाराचा रंगवायचा ब्रश
हाळी = हाक मारणे / आवाज देणे
रांजण = आकाराने मोठा असलेला पाण्याचा माठ
गंठण = मंगळसूत्र (बहुतेक )
वरवंटा = ओला मसाला वाटण्याचे साधन
पारोसा = आंघो़ळ न करता ..(आज पारोशानेच बाहेर जावे लागले)
टपाल = पत्र
दिवेलागणी = संध्याकाळची वेळ ..देवासमोर दिवा लावण्याची
आमोशा पोटी = काहीही न खाता , उपाशी
आवंढा = ?
'शेती व्यवसाय टिकून ठेवण्याचे शास्त्रज्ञांपुढे आव्हान'
इति :- डॉ.गुरबचन सिंग ( अध्यक्ष , कृषी वैज्ञानिक निवड मंडळ , भारतीय कृषी संशोधन परिषद )
.
.
शेती व्यवसायातून ४० % शेतकरी बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत कृषी खात्याने पाउले चालायला हवीत. सरकारने आंतरिक आणि अंतिम धोरणे बदलणे हे गरजेचे आहे. नुसते शेतकरी शेती धंद्यातून बाहेर पडतात असे म्हटले म्हणजे जबाबदारी संपली का? शेतकरी बाहेर पडतात असे तोंड वाकडे करून म्हटले कि कृषी खात्याशी संबंधित कुणीही म्हटले कि जबाबदारी संपत नाही....
संदर्भ =
Vikrant Phadke
फेसबुक
सगळं कसं गोड ग्गोड ............
अक्षरश: हजारो प्रकारची सौंदर्य प्रसाधने , बॉडी स्प्रे ,डीओ, आणि इतर सगळं चकचकीत ,झगझगीत आणि नको तितके स्वच्छ.शुद्ध .....इत्यादी इत्यादी
या जाहिरातींचं असं आभासी विश्व ....खरोखर अगदी "एक्स्ट्रा-सुपर रिच" क्लास मधली माणसं तरी असे आयुष्य जगत असतील का?
मग आपण तर सर्व-सामान्य ,मग या आभासी विश्वाच्या प्रलोभनाला भुलून करोडो रुपये या विदेशी कंपन्यांच्या झोळीत ओतत राहतो ...................
काय उपाय असू शकतो यावर ?
स्मिता पाटील
असाच कधातरी कॉलेज कटट्यावर विषय निघाला आनि दुसर्या सेंकदाला एक मित्र ओरडुन म्हणाला ती ना,,,ती खुप भारी होती...मला फारशी काही माहीती नसल्याने मी प्रश्नार्थक नजरेने त्याकडे पाहिले...त्यान लगेच मला सुनावल फार काही नाही जैत रे जैत पहा...हा चित्रपट पाहायचा योग खुप नंतर आला....आनि मग स्मिता पाटील ह्या नावाने मला तात्पुरत वेड लावल..

ती कॉलेजात असताना तिला सगळ्या मैत्रीणी काळु म्हणायच्या ,,,आनि प्रख्यात छायाचित्रकार सतीश राजवाडे यांनी तिला मोस्ट फोटोजेनिक फेस म्हणुन संबोधले होते....
ईशान्य भारतात नेमके काय चालू आहे .......
कृपया खालील बातम्या वाचा ..
http://articles.economictimes.indiatimes.com/2012-05-12/news/31679871_1_...
http://www.echoofarunachal.com/?p=17511
http://timesofindia.indiatimes.com/india/Home-ministry-upset-with-MEA-fo...
तुमच्या आसपास असणाऱ्या मंडळींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन/वर्तन असणारे लोक किती?
आणि नकारात्मक दृष्टीकोन/वर्तन असणारे लोक किती?
कितीही नाही म्हणले तरी अशा नकारात्मक व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर चुकीचा प्रभाव पडतोच
त्यावर उपाय काय?
HOW TO AVOID NEGATIVE PEOPLE IN LIFE ?या विषयावर काही पुस्तक/ इबुक आहेत का?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज (शनिवारी) संध्याकाळी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. - म टा ची बात्मी . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खरच एक वाघ पण काय ते आपल्या मागे मराठी माणसाला एक चांगले नेतृत्व देवू शकतील का ? का आता वेळ गेली आहे? आपले मत------
“सेक्स” या प्रकाराचे प्रचंड विकृत आकर्षण व त्यातुन घडणारे गुन्हे आणि तितकाच जोरकसपणे “सेक्शुअॅलिटी”ला होणारा विरोध अशा दोन परस्परविरुध्द मनोधारणा एकाच समाजात असणारा देश म्हणजे आपला भारत...याचं मुख्य कारण म्हणजे भावनांच्या नियोजनाचा व नियमनाचा अभाव हे आहे..संतमहात्म्यांनी कायम आपल्या शिकवणूकीतुन असं वागु नका! तसं वागु नका!!